निश्चयाचे बळ

हिरवे लाकूड जळत नाही , जोपर्यंत वाळून सालीवर पडत नाही सळ

कळत असते  सारे , वळत मात्र नाही ....कारण पहिले पावूल टाकण्यासाठी , लागते निश्चयाचे बळ

जेव्हा स्वतःच्या पोटाला लागते कळ , तेव्हा मात्र माणूस ....समुद्राचाही शोधून काढतो तळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :