बोलाईच मटन !


कन्सेप्ट: बोलाईचं मटन ! 

धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेलेले आहे. 
देवीमध्ये ' शारीरीक शक्ती ' असते.

सनातन ध्वनिशास्त्रच्या भाषेमध्ये, शरीरयष्टी किंवा शरीरमाया कशी गमतीदार पद्धतीने डिफाइन केली आहे बघा ! 
शरीरयष्टीला सनातन ध्वनिशास्त्रच्या भाषेमध्ये ' बोलाईचं मटन ' असं म्हटलेलं आहे. 
यात,
म्हणजे, बायोलॉजिकल !
म्हणजे, आत्मा !
ला म्हणजे, बाह्य पृथ्वीतत्व !
म्हणजे, आंतरिक पवित्रता ।
म्हणजे, ऊर्जा !
म्हणजे, इंटेलिजेन्स !
मटन म्हणजे, मायेच्या शरीरावरील ॲक्टीव्हेटेड कपडे !
 म्हणजे, नग्न शरीरे असलेली माया आहे !
टन म्हणजे, मायेच्या शरीरावरील कपडे त्वचा !
अशाप्रकारे, सनातन ध्वनिशास्त्रच्या भाषेमध्ये शरीरयष्टीला ' बोलाईचं मटन ' असं म्हटलेलं आहे.

एखाद्याने खूप सारी शरीरयष्टी कमावलेली असेल, तर तुम्ही त्याच्या शरीराला, मनातल्या मनात, गमतीने, ' बोलाईचं मटन ' म्हणू शकतात. पण, सांभाळून ! 
मनातल्या मनातच, बरं का ! 
नाहीतर, मग तो तुम्हाला त्याच्या शरीररूपी देवीशक्तीने मारझोड करेल किंवा आर्थीक पीडा करेल !


कन्सेप्ट: वुमनसेन्स आणि कॉमनसेन्स !

विकार, विषय, वासना यासारख्या शब्दांमध्ये '  ' म्हणजे मनाचा संबंध आहे. विषय - विकार षड्विकार हे मनोमयकोषात असतात. 

राम या शब्दात '  ' हे अक्षर नाही. 
त्यामुळे ते मनोमयकोषाच्यावरील, आनंदमयकोषात वास्तव्य करते.

राम हा मनशरीरमायाच्या पलिकडे असलेला आत्मा आहे. 

म्हणजे, आंतरिक मन ! 
वन म्हणजे, आंतरिक मन असलेली शरीरमाया !
राम म्हणजे, आत्मा, जेव्हा, आंतरिक मन असलेल्या, शरीर मायेत प्रवेश करतो, तेव्हा तो वनवास करतो. 
हा वनवास या शब्दाचा अर्थ झाला. 

स्त्रियांना इंग्रजीमध्ये ' वुमन ' असे म्हणतात. कारण की, त्या मनोभावनेशी, विशेषतः देह संदर्भात मनोभावनेशी जास्त संलग्न असतात ! त्यामुळे त्यांच्याशी वागता बोलतांना एक विशिष्ट प्रकारचा सेन्स ठेवून वागावे बोलावे लागते ! त्याला म्हणतात, बोलतांना ' वूमनसेन्स ' असणे ! 

जर एखाद्या मुलाला वूमनसेन्स नसेल, तर गडबड होऊ शकते. त्याच्याकडून गडबड होऊ शकते. कारण की, मन आणि देहभाव धरून ठेवलेले लोक जे आहेत, ते वुमन आहेत. म्हणून, भगवत गीतेत, केवळ मीच पूर्णपुरुष म्हणजे, कम्पिट मॅन आहे, असे भगवान म्हणतात. याचा सरळ अर्थ म्हणजे, बाकी सर्व केवळ दिखावू आणि नावाचे पुरुष आहेत, असा होतो.

गाय जशी रवंथ करत बसते, तशी वुमन बायोलॉजिकल पद्धतीने विचार करत बसते. आणि त्यामुळे, अशा वूमनला तुम्ही जर सायंटिफिक ज्ञान सांगायला गेले. तर ते आपलं मन त्याच्यामध्ये घुसडतात आणि त्याच्यामुळे सायन्सचा आर्ट किंवा कॉमर्स होऊन जातो. त्यामुळे तुमची गाडी फेल पडते. म्हणून, सायन्सच्या विद्यार्थ्याने, वुमनपासून लांब राहिले पाहिजे ! कारण की, वुमन ही लवकर फर्टीलाईझ होऊन जाते. लवकर कन्सिव्ह होऊन जाते ! त्यामुळे, तिला सनातन ज्ञान देणे, किंवा सायंटिफिक ज्ञान देणे, म्हणजे तुम्हाला संकट ओढवून घेण्यासारखे ठरते. कारण, ती प्रत्येक गोष्टीला बायोलॉजिकल व्हयु पॉईंटने समजते. किंवा ती प्रत्येक गोष्टीला बायोलॉजिकल बनवते.

धनसंपन्न असलेल्या मात्र, अपात्र असलेल्या व्यक्तीला खरे शिक्षण देखील दिले जात नाही. कारण, अशा व्यक्तीला ज्ञान देऊन उपयोग नसतो. ज्ञान धारण करण्याची देखील पात्रता अंगी असावी लागते. माकडाच्या हाती मशाल दिली, तर तो नैसर्गिक साधनसंपत्ती असलेले सारे जंगलच जाळून ठेवतो. उंदराला दिवा दिला, तर तो घर-खजिना जाळून ठेवतो.

स्पिरिच्युअलीटी हे हायऐस्ट ग्रेडचे सायन्स आहे. 

ज्या अग्नीने आणि ॲसीडने सोने धुतले जाते, तो अग्नी आणि ते ॲसीड, तुम्ही, ज्याला स्वतःचे अंग देखील, नीट धुता येत नाही, अशा बाळबोध मुलाला, खेळायला देऊ शकत नाही. त्याप्रमाणे, सनातन सरस्वतीयुक्त स्पिरिच्युअलीटी गणेश उत्सवातील खिरापतीसारखी सर्वांना वाटता येत नाही. 

मशीनरी ऑपरेट करायला, कुशल कारागिरची म्हणजे, स्किल्ड् लेबरची गरज असते.  ' जेनो काम तेनो ठाए, अधुरा ज्ञान गोता खाए ' या उक्तीप्रमाणे, अकुशल कारागिर, अपघात करून ठेवतो. अनेक वर्षे तपस्या-साधना केल्यावर, आणि अनुभवानंतरच, खरी स्पिरिच्युअलिटी समजू शकते.

 म्हणजे, कालातीत, सनातन, सारस्वतज्ञान !
म्हणजे, पवित्रता !  ती, ना जन्माला येते ! ना मरते ! ती केवळ ऍक्टिव्हेट किंवा डीऍक्टिव्हेट करता येते !
तसेच,  म्हणजे, चैतन्यशक्ती किंवा ऊर्जा ! ती, ना बनवता येते, ना नष्ट करता येते ! केवळ कन्व्हर्ट करता येते.
अई म्हणजे, ! म्हणजे, सरस्वती ! म्हणजे, दिव्यऊर्जा देणारी पवित्रता !

अशी ही,  म्हणजे, पवित्रता, आणि आणि  म्हणजे, दिव्य ऊर्जा !  यांच्या मिलापातून सरस्वतीची निर्मिती होते. 
आजच्या युगात, जर तुम्ही सरस्वती शोधायला गेलात, तर सापडणे मुश्किल होऊन जाते. सरस्वती नावाची एखादी बाई किंवा बुवा तुम्हाला सापडू शकेल. परंतु, ना तिच्यात,  कायम स्वरूपी टिकणारी पवित्रता तुम्हाला सापडेल. ना तिच्यामध्ये, कायम स्वरूपी टिकणारी दिव्यऊर्जा तुम्हाला सापडेल. 

याचाच अर्थ काय ? ' सरस्वती ' ह्या कन्सेप्टला देखील, लोकांनी बायलॉजिकल स्वरूप देऊन ठेवलेले आहे. वस्तु, वास्तु किंवा मुर्तीस्वरूप देवून ठेवलेले आहे. आणि अंड स्वरूपात बनवून ठेवलेले आहेत. आणि मग तुम्ही, एखाद्या सारस्वतज्ञान सांगणाऱ्या विद्वानाला जर असा उपदेश करायला जाल की, ' तुझ्या अईची गांड साफ कर ! ' तर त्याची अई तुम्हालाच साफ करून टाकेल ! कारण की, तो विद्वान देखील, स्वतःच्या शरीराला फार जपतो ! कारण की, ज्ञान केवळ, पुस्तकातच असते ! तो केवळ वाचून दाखवतो. परंतु प्रत्यक्षात देहधारी व्यक्तीला, सारस्वतज्ञानाला मूर्त स्वरूप देता येणे, अशक्यप्राय गोष्ट असते !

 म्हणजे, सनातन आंतरिक सृष्टी ! आणि, का म्हणजे, सनातन बाह्यसृष्टी !
सृष्टीला स्वतःचे मन असते ! त्यामुळे बाह्यसृष्टीमध्ये जेव्हा तुम्ही पडतात, वागतात बोलतात , त्यावेळी तुम्हाला कॉमनसेन्स वापरून वागावे बोलावे लागते. विशेषकरून बाहयसृष्टीमधले जे ताकद्वान गुरुलोक, बॉसलोक किंवा वडीलधारीलोक आहेत, त्यांच्याशी जपून वागावेबोलावे लागते. याला ' कॉमनसेन्स ' असे म्हणतात. 

गुरु आपल्याला ज्ञान देऊ शकतो. पण, आपण, त्याला ज्ञान द्यायच्या भानगडीत पडायचे नसते ! याला शिष्याचा कॉमनसेन्स असे म्हणतात. कारण, जरी गुरुलोक मनोरहित आत्म्याच्या सनातनज्ञानाबद्दल बोलत असले, तरी त्यांना स्वतःला एक, दाबून लपवून ठेवलेले मन असतेच !  आणि त्याचा जर विस्फोट झाला, तर तुमचे ज्ञान राहिले बाजूला ! तुम्हाला त्यांच्या देवीचा अप्रत्यक्षरित्या प्रसाद पडू शकतो ! हे ज्याला समजले, तो कॉमनसेन्सनेच वागायची बोलण्याची प्रॅक्टिस ठेवतो. 

समर्थाच्या घरचं श्वान म्हणजे, कुत्रा जरी असला, तरी त्याला मान दिला जातो. म्हणजे, त्याला कारमध्ये बसवलं जातं. त्याला सोफ्यावर बसवलं जातं. एकवेळ माणूस खाली बसेल जमिनीवर ! पण समर्थांच्या घरच्या श्वानाला सोफ्यावर बसवलं जातं. मर्सिडीज कारमध्ये बसवलं जातं. हे तर आपण स्वतः बघितलेलेच आहेच. त्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर, गुरुचं कुत्र, काहीच कारण नसतांना देखील, जर तुमच्यावर भुकत असेल, तरी त्याला भुंकू द्यावे. त्या कुत्र्याला भुकू द्यावे. 

एकदा एका शिष्याने, त्या भुंकणाऱ्या गुरुच्या कुत्र्याचे दात न पाडता, किंवा त्याचे तोंड न कापता, दुरून बाण मारून, केवळ त्या कुत्र्याचे भोकणे बंद केले होते. म्हणजे, त्या कुत्र्याला मारले देखील नाही. एक रक्ताचा थेंब देखील काढला नाही. केवळ विशिष्ट योजना करून, त्याचे भोकने बंद केले होते. तरी देखील त्या शिष्याला आपला अंगठा गमवावा लागला होता. यावरून तुम्हाला लक्षात येते की, काय प्रकार असतो ते ! एकवेळ बाईचा नाद केला, तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, तुम्हाला काही इजा होणार नाही. परंतु जर गुरुच्या कुत्र्याशी पंगा घेतला, तर तुम्हाला जीवनभरचा रोजगार देणारा अंगठाच जमवावा लागतो. यावरून भारतात गुरुची, बॉसची आणि वरिष्ठ लोकांची काय टेरर असते, हे लक्षात येते.




जीवन हा एक व्यवसाय : त्यात नफा कमवा.

 

जीवन हा एक व्यवसाय आहे. त्यात नफा मिळवा. कर्मयोगात व्यवसायाभिमुख बुद्धिमत्ता असावी. 
' व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन ' (BG अध्याय २, श्लोक ४१ ) असे भगवान सांगतात. 

निसर्गाच्या गणितात, कोणत्याही अकाऊँटींगचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? 
नफा मिळवणे.  प्रॉफिट बुकिंग ! 

नवीन व्यावसायिक उत्पादने तेव्हाच विकली जातील, जेव्हा गुणवत्ता आणि मूल्यवर्धनात सुधारणा होईल. गुणवत्ता आणि मूल्य निर्मिती होईल. तेव्हाच नफा बुकिंग होईल. तेव्हाच तुमचा व्यवसाय लोकांना स्वीकारता येईल. सरकारला तो स्वीकारता येईल.

अंतर्मुखी ध्यान केल्याने, व्यवस्थेची काळजी चांगल्या प्रकारे घेता येईल. व्यावसायिकाचे मन अधिक अंतर्मुखी असले पाहिजे. जीवनाच्या व्यवसायात, जे लोक निरर्थक बोलतात आणि अहंकार बाळगतात, त्यांना पोसले जाते, आणि वेळ आल्यावर त्यांना मारले जाते, आणि वजन करून विकले जाते. तुम्हाला हे अनुभवले नाही का ? तुम्ही जितके कमी निरर्थक बोलता, आणि कमी अहंकार बाळगता तितके तुमचे पैसे आणि इंधन वाचेल.

तुम्ही जितके कापड कट करता, त्यापेक्षा कितीतरी पटीने, चांगले शिवण्याचे कौशल्य तुमच्याकडे असले पाहिजे. तरच तुमचे काम जनतेसाठी प्रशंसनीय होईल. जुन्या नाश आणि नवीन मनोरंजन प्रक्रियेत, गुणवत्ता आणि मूल्य सुधारणा झाली पाहिजे. तुमच्या कामाने, जीवनाचे रक्षण केले पाहिजे. निसर्गाचे शुद्धीकरण, आणि मानवाच्या आयुष्यात वाढ व्हावी.

व्यवसाय कसा असावा ? नफा कसा बुक केला जातो ? याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, गाय ! 

व्यवसाय हा गायीसारखा असावा.

गाय तोटे खातो ! 

म्हणजे, व्यवसाय असा असावा की, तोटा संपतो आणि नफा वाढतो ! 

गाय दूध देते ! 

म्हणजे, व्यवसाय केल्याने तुमचे आरोग्य सुधारते ! स्वतःचे पोषण होते.

घरात गोमूत्र शिंपडले जाते. अग्निहोत्रात गौरीचा वापर केला जातो ! 

म्हणजे, व्यवसाय केल्याने, तुमचे विकार नष्ट होतात. आणि आरोग्य सुधारते ! 

शेण जाळल्याने घराचे रक्षण होते ! गाय जे खातो, ते ऊर्जा आणि कचरा निर्माण करते ! 

म्हणजेच, व्यवसाय करून निर्माण होणाऱ्या ऊर्जेने, निसर्ग सुधारला पाहिजे ! जे वाया जाते, त्याने देखील पर्यावरणाचे पोषण केले पाहिजे !

जीवन स्वतःच सर्वात मोठा व्यवसाय आहे. आणि या जीवनाचे सर्वात महत्वाचे इंधन म्हणजे, प्राणवायु ! 

' प्राणवायु ' हे अमूल्य जीवनाचे स्रोत आहे. आपण अन्न आणि पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो. पण प्राणवायुशिवाय क्षणभरही नाही. 

ज्याप्रमाणे बैलाचा मालक त्याच्या नाकात दोरी ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या नाकात प्राण वायुचे अदृश्य तार असतात. जर आपण काही चूक केली, तर भगवान शिव आपले जीवन काढून घेतात. 

आपल्या श्वासांच्या तारा, विश्वातील खूप मोठ्या ऑक्सिजन प्लांट (कैलास पर्वत) शी (केशव) जोडलेल्या आहेत. त्या ऑक्सिजन प्लांटच्या मालकाचे नाव शंकर आहे ! आपण त्याच्याकडून शिकले पाहिजे की, कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आणि तो कसा करायचा.


लाईफ इज गॉडस् बिझिनेस : डु ईट फॉर लाँग टर्म प्रॉफिट ! 

फिजिकली विजीबल प्रॉफिट मिळवण्यासाठी हातवे आहे. तुम्हाला ' घन ' आणि ' टा ' बनायचे असेल, तर काळाच्या गरजेनुसार धनलक्ष्मी मिळविण्याचा ' हॅथवे ' हा उपाय आहे.  देवाने कामे करण्यासाठी हात दिलेले आहेत ते वापरा. (नियमित गायत्री अनुष्ठान करत श्रद्धेने कर्म करणे.)



असोसिएट म्हणून, चरितार्थ चालवण्यासाठी ' उऋग्वे ' आहे. कोणाचा तरी चांगला उपदेशक मार्गदर्शक दिव्य प्रकाशक बना. (नियमित वेळेवर हजेरी लावून आरतीचे कर्म करणे.)



नॉन फिजिकल ऍसेट संपादित करण्यासाठी ' मोरोग्वे किंवा मोरोक्को ' आहे. तुम्हाला आपल्या वयाच्या गरजेनुसार, ' अ, ऊ आणि म ' बनायचे असेल तर, ' मोरोक्को ' हा उपाय आहे. नसनाड्या क्लीन ठेवा. (नियमित  प्राणायाम आणि ध्यानयोग साधना करणे. ॐ जप करणे.)




ओरा दणकट बळकट करण्यासाठी ' नॉर्वे ' आहे. तुम्हाला शरीराच्या गरजेनुसार, ' क, म आणि ळ ' बनायचे किंवा बनवायचे असेल, तर ' नोर्वे ' हा उपाय आहे. शरीर व परिसर स्वच्छ पवित्र ठेवा. त्याच्यात आरोग्य चैतन्य उत्साह कार्यशक्ती वाढेल असे कार्यक्रम योजा. (रामजप करणे. देवी साधना करणे. नियमित श्री यंत्राची सेवा करणे.)



' व्हॉट यु वॉन्ट टू अचिव्ह ? 
'तुम्हाला काय साध्य करायचे आहे ? आणि ते साध्य करून तुम्हाला शेवटी काय घेऊन जायचे आहे ? 
जे दिसणारे असेट आहे, ते ऍक्च्युली लायबिलिटीज आहेत. 
आणि जे दिसत नाहीत, ती तुम्ही कमावलेली क्रेडिबिलिटी आहे.
कोणते साध्य साधल्यावर, क्षणिक सुखाबरोबर लॉन्ग टर्मची लायबिलिटी अंगावर येऊन पडते ? 
आणि कोणते साध्य अचिव केल्यावर, लॉन्ग टर्मचे बेनिफिट तुमच्याकडे क्रेडिट जमा होतात ? 
यावर बुद्धिमान व्यक्तीने विचार करणे गरजेचे आहे.





नथिंगनेस !


नथिंगनेस म्हणजे काय ? याबाबत आज आपण थोडा विचार विनिमय करूया. 
समजा मी तुमच्याशी फोनवर बोलत आहे आणि मी तुम्हाला विचारले की, तुम्ही काय करत आहात ? तर तुम्ही म्हणतात की, मी पर्टिक्युलर काम करत आहे. मग मी समजतो की, तुम्ही ते पर्टिक्युलर काम करीत आहात !

परंतु जर मी ज्या गावाला किंवा ज्या राज्यात किंवा ज्या देशात आहे. तेथून दुर्बीण लावून जर तुमचे गाव बघितले, तर मला तुमची हालचाल एखाद्या  किडामुंगी सारखी वाटेल ! जरी, तुम्ही तेथे रिसर्च करत आहात, तरी पण, माझ्यासाठी ती एक किड्याची हालचाल आहे. कारण मी फार लांबून बघत आहे !

आता मी, त्याहून लांब गेलो. समजा, मी गॅलेक्सीच्या बाहेर गेलो, आणि तिथून, मी तुम्हाला बघतो आहे. तर तुमची जमीन, तुमची पृथ्वी, तिचा आकारच मला गोटीएवढा दिसत आहे. तर त्याच्यामध्ये, एखादा बॅक्टेरिया काय करत आहे? हे जाणून मला काही फायदा होणार आहे का? त्याची सगळी, जगण्या, करण्याची, मरण्याची हिस्टरी आणि फ्युचर मला माहीत आहे. कारण, मी त्याचा पूर्ण आभ्यास करून, अनुभव देखील घेतलेला आहे. त्याप्रमाणे, 
जेव्हा आपण, विशिष्ट उंची गाठतो, तेव्हा, जे काम, जे आयुष्य, लोक तेथे जगत आहात. ते  आपल्यासाठी, ' नथिंग ' आहे.

' ' म्हणजे, देह धारणा असलेले तुमचे शरीर !
आणि,
' ' म्हणजे, स्तब्ध झालेले, ध्यानस्थ झालेले, समाधीस्थ झालेले, शरीर !
म्हणजे, मऊत झालेले शरीर असे मानले तरी चालेल.

अशाप्रकारे, ' ' म्हणजे, हालचाल करणारे शरीर ! आणि, ' ' म्हणजे, स्तब्ध शांत स्थिर झालेले शरीर, मृत्यू झालेले शरीर !
जेव्हा तुम्ही, एखादी बायलॉजिकल पेशी, सूक्ष्मदर्शकाखाली बघतात, तेव्हा, जोपर्यंत, ती पेशी मध्ये प्राण असतो, तोपर्यंत, त्या पेशीमध्ये हालचाली जाणवतात ! ज्यावेळेला, ती पेशी मृतावत होते, त्यावेळेला, सूक्ष्मदर्शकाखाली तिच्यामध्ये, हालचाल जाणवत नाही. 
 ' आणि,  ' या दोन गोष्टी फक्त होत आहेत ! म्हणजे, हालचाल आणि स्तब्धता !
बस ! एवढंच आहे. म्हणजे, चैतन्यसहित अवस्था आणि चैतन्यरहित अवस्था !

' ईंग ' म्हणजे, ये-जा करणे !
रेल्वेगाडी जशी स्टार्ट आणि ऐंडच्या स्टेशनमध्ये तिच्या आयुष्यभर ये-जा करत असते. त्याप्रमाणे, चैतन्यसहित अवस्था आणि चैतन्यरहित अवस्था ह्या दोन गोष्टींमध्ये तुमची ये-जा होत आहे. म्हणजे, तुम्ही ' नथिंग ' आहात.

जेव्हा ध्यानाला बसण्यासाठी, आपण एक प्राथमिक पूर्वतयारी करत असतो. जशी शांत हवेशीर प्रसन्न असलेली खोली, त्याचवेळी आपण आपल्या मनाची देखील एक तयारी करत असतो. ती तयारी असते, ' नथिंगनेसची ' !
म्हणजे, आपण आपले काम, आपले विचार, सगळे ड्रॉप करून टाकतो. आणि स्वतःची पूर्णपणे त्यातून सुटका करून घेतो. आणि अत्युच्च स्थानी जाऊन, हा नथिंगनेस अनुभव करून, आपण असे स्पष्टपणे मानायला लागतो की, " मी नथिंग आहे ! आय एम नथिंग !  आय वॉन्ट नथिंग ! आय ॲम डुइंग नथींग ! " असे म्हणून, आपण स्वस्थ शांत स्थीर बनुन ध्यानस्थ होतो.

ध्यान शिकतांना, प्रथम शरीराला स्थिर आसनात बराच वेळ बसुन राहण्याचा सराव करावा लागतो. त्यानंतर, आपल्या मनाला शांत स्थिर करण्यासाठी ' नथिंगनेस ' ची प्रॅक्टीस करावी लागते.

 

शांत रहा ! ( गीत )


नाना का आदेश आया, शांत रहा !
नाना का आदेश आया, शांत रहा !     ॥ धृ ॥


गुरुदेवने, सभी योद्धाओ को ...
मेडिटेशनमें लगाया !

नाना का आदेश आया, शांत रहा !
नाना का आदेश आया, शांत रहा !    ॥ १ ॥


नानीने, सभी रानियों को ....
भजन कीर्तन में लगाया !

बोला...

नाना का आदेश आया, शांत रहा !
नाना का आदेश आया, शांत रहा !   ॥ २ ॥


बॉसने, सभी कर्मचारीयो को ....
योगासन सिखाया !

क्यों ?

नाना का आदेश आया, शांत रहा !
नाना का आदेश आया  शांत रहा !    ॥ ३ ॥

सुना है खंडाला में, 
आया है, लुल्ला !  

नासिकमें, बच्चों को, 
पिलाया सुला !

बोला, तो बोला ! 
फिरभी, कुछ काम नहीं मिला, 

तो मेरा अब्बु ! 
क्या हवा खायेगा ?

चेअरमनने ....झटपट, 
मीटिंग बुलाया !

नानाने कहा है, शांत रहा !            
नाना का आदेश आया, शांत रहा !    ॥ ४ ॥

चीकना,... .तेरे 
....कानके नीचे, 
बं...बजाया तो,

तेरा सच, ....सभी के, 
कानमें आके मुतेगा !

बिर्यानी खिलाने के.... लियेभी, 
कोई तेरा महाराज नहीं बचेगा !

नानाने कहा है, शांत रहा !            
नाना का आदेश आया, शांत रहा !    ॥ ५ ॥


सेवन-अप........... के साथ,
कब, वन-डाऊन हो जायेगा !

नाना का, स्पॉट लगेगा,..... तो,
कुछभी, समझमें नही आएंगा !

सुनने के लिये, भी...... 
कोई नहीं बच पाएगा ! की,.......

नाना का आदेश आया, शांत रहा !
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ ६ ॥

चिमतम्मा-चिनमन, चुप बसा !
गट्टमा-गनमन, गप बसा !

हवाबाण-हरडे, हडिप्पा !
बंद करा, आपल्या गप्पा !

नाना का आदेश आया, शांत रहा !
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ ७ ॥

नाना के प्रहारसे, माधुरी-अनिल भी नही बची !
शक्ती बच्चे को लेके, बिहार में फसी ! 

अमेरिका भाग आया, अनिल का भाया !
संजय भी नानाको, समझा न पाया !

नाना का आदेश आया ! शांत रहा ! 
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ ८ ॥

ना, ...रे नाऱ्या, 
चला फटफटी ! 

तेरी भी बजाएंगा, नाना, 
.........फिफ्टी-फिफ्टी !

बेटा, तु टिफीन का, 
............मील खा ! 

नाना को मत ले, 
..........हलका !

नाना का आदेश आया ! शांत रहा ! 
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ ९ ॥

ना कुछ, देने आते है ! 
ना कुछ, लेने आते है !

नाना जब आते है, तो, ..................
सबक, सिखाके, जाते है !

ना तु झुकके चल !
ना, तु ज्यादा, ताठ रहा !

जो भी है....जैसा भी है,
अपने-अपने, औकातमें रहा !

नाना का आदेश आया ! शांत रहा ! 
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ १० ॥

छोटे छत्री के, छोटे अनारसे, 
बीच बीच मे, हँसतेहँसाते जाना !

नाम फाउंडेशन ऐसा ही है, 
संभा पेड लगाना ! और, नाना पानी देना !

हरियाली देखके, फुलराणी आली पहा !
रवी-किरन देखके, मुस्कुराए सारा जहाँ !

नाना का आदेश आया ! शांत रहा ! 
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ ११ ॥

सफेद गाड़ी का टायर, 
भौकते कुत्ते को बोले....

गांधी लाँ नहीं, तो ई- लाँ सहीं !
फोर्ड नहीं तो, टेसला नई.......

सैराट खतम, अब साईरा पहा !
मगर तु अपने ... .चड्डी में रहा !

नाना का आदेश आया ! शांत रहा ! 
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ १२॥

झगडे का.... मौका, 
...........पाके जया, 

लगाने, ......बुच्चन 
अभी.... भी आया ! 

करोडपती धंदे का, 
सेट............ यहाँ, 

दिखावा..... टिव्हीपे, 
फिरसे .....लग रहा ! 

और, ....रेव्हरंड का, 
शेरबछडा........ टि, 

तु,नया मार्केट, 
कहाँ ढुंढ रहाँ, ?

नाना का आदेश आया ! शांत रहा ! 
नाना का आदेश आया ! शांत रहा !   ॥ १३॥





# जगन्नाथ के साथ,, ...................
 ................., .....नाना दारुकृष्ण ! 

समझ में ना आएँ,, .....................
थंम्पस-अप ,......थंडा है, या उष्ण ! 


Disclaimer: This song is inspired from Bollywood movie dialogues and stories.

Video Link for this song : https://youtu.be/VzBbuPFC4-o
 

छळ आणि धोका !


छळ का केला जातो ? हा एक सहाजिक उद्भवणारा प्रश्न आहे.

स्वतःची सत्ता, स्वतःची ताकद, स्वतःचे शरीर, स्वतःचे आरोग्य, स्वतःची संपत्ती या सर्व गोष्टींना ' दौलत ' असे म्हणतात ! 

ही आपली दौलत आबाद रहावी. म्हणजे, नेहमी आपल्याकडेच राहावी. यासाठी छळ केला जातो.

आपल्याला अशक्त, वित्तहीन, विकलांग, रोगी, असहाय्य, निर्बल असे आयुष्य जगण्याची पाळी येऊ नये. यासाठी देखील छळ केला जातो.

जे आपला ' छलिया स्वभाव ' सिस्टीममध्ये उघड करतात. जे आपली वाईट, दुष्ट, बाजू उघड करतात. अशा लोकांचा सत्ताधाऱ्याकडून, दौलतीच्या मालकाकडून, बॉसकडून, लौकीक गुरूकडून छळ केला जातो.

जे लोक आपल्या राहणीमानाला आणि स्वभावाला अनुकुल नाहीत. ज्यांना आपण छळ धोका करून, संपत्तीपासून दूर केलेले आहे. मात्र, जेव्हा ते स्वतःचा वाटा मागतात. तेव्हा त्यांचा देखील परत परत छळ केला जातो. 

थोडक्यात, स्वतःची दौलत आबाद राहण्यासाठी इतरांचा छळ केला जातो.

आपल्याला यथोचीत सन्मान न मिळणे. किंवा आपल्याकडे संसाधने नसणे. या दोन्हींचा, किंवा यापैकी एकाचा तुटवडा असणे. हे देखील कोणा एखाद्या व्यक्तीला, छळ करण्यास प्रवृत्त करू शकते.

छळाचा बदला छळ करूनच घेतला जातो  व ही चेन रिएक्शन चालूच राहते.

' ' म्हणजे, छळ करणे !
' अई ' म्हणजे, सरस्वती !
' या ' म्हणजे, बाह्य जगतातील मुक्तअवस्थेत असलेली इंधन उर्जा ! तिचा छळ करणे म्हणजे, ' छय्या ! '
' चल छैय्या छैय्या ' म्हणजे, चालूपणा वापरून, सरस्वतिचा छळ करून, सारस्वत ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचू  न देणे. स्वतःची दौलत आणि सत्तेवरील होल्ड आबाद ठेवण्याचा प्रयत्न करणे. 

सृष्टीमध्ये प्रजनन प्रक्रिया ईनिशिएट करण्यासाठी, ज्ञान सरस्वती आणि ध्यान प्रक्रिया बंद करावी लागते. प्रजनन प्रक्रियेसाठी सरस्वती नाडी ब्लॉक करून आणि ध्यानयोगीला अलग पाडून ठेवले जाते. 

बाराही महीने मनुष्यजीव प्रजनन प्रक्रिया करू शकतो, त्यामुळे, परसनल मेडीटेशन रूम किंवा संन्यासी लोकांचा आश्रम सोडला, तर इतर ठिकाणी ध्यानयोगी आणि सरस्वती नाडीची सतत कुचंबणा होणे स्वाभाविक असते. 

' ' म्हणजे, ध्यान करणे !
आणि,
' ' म्हणजे, शरीर !
' पन ' म्हणजे, ध्यान करणारे शरीर !
ध्यान करणाऱ्या शरीराचा छळ करणे. म्हणजे, ' छपन्न ! '
' अबतक छपन्न ' म्हणजे, पवित्र ध्यान करणाऱ्या आत्म्याचा, तो बॉडी कॉन्शिअस जनावर बनेपर्यंत छळ करणे.

निर्बंध लादणे, आनंदी न राहू देणे, दडपणाखाली ठेवणे, गरीबीत ठेवणे, घाबरवणे, रोगी बनवणे, कोंडून ठेवणे, भ्रमित करणे, वेडे बनविणे, हतबल निर्बल बनविणे, गुन्हा करण्यास भाग पाडणे, लाच देण्यास भाग पाडणे, खुन करण्यास प्रवृत्त करणे, हिंस्त्र बनण्यास प्रवृत्त करणे, आर्थिक, शारीरीक तसेच मानसिक विकनेसचा फायदा उठवणे, हे सर्व छळाचेच प्रकार आहेत.

प्रजेची आर्थिक, शारीरीक व मानसिक हतबलता बघून, त्यांचा देवधर्माच्या, परंपरेच्या नावाखाली देखील छळ केला जातो. एकाने छळ केला. त्याची कॉपी इतरांनी केली आणि ती परंपराच बनली. कॅनडासारख्या देशात पालकत्वाला विशेष महत्त्व दिले जात नाही. कारण की, तेथे जन्मलेल्या मुलांची जबाबदारी सरकार घेते. त्यांच्या शिक्षणाची, जमिनीची, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची आणि रोजगाराची देखील काळजी सरकार घेते. असे मी ऐकलेले आहे आपल्या इथे तसे नसल्यामुळे, मुलांना आपल्या पालकांवर शेवटपर्यंत जमिन, अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी अवलंबून राहावे लागते. आपल्याकडे कॅनडासारखा, सरकारवर मुलांच्या पालनपोषण-संगोपनसंरक्षणाचा बोजा टाकला जात नाही. त्यामुळे, मुलांना रोजगार देणे राहिले बाजूला, येथे सरकारच, अन्न वस्त्र निवारा आणि संसाधनांच्या टॅक्सवर आपले स्वतःचे उत्पन्न काढते. यावरून सत्ता हस्तगत करण्यासाठी छळ धोका करणे, साम दाम दंड भेद वापरणे हे येथे धार्मीक अनुष्ठानासारखे नॉर्मल झालेले आहे. 

संयुक्त कुटुंबात मुलांचा छळ होवू नये. म्हणून अमेरिकेत मुले मोठे आत्मनिर्भर झाल्यावर आईवडीलांना सोडून निघून जातात. त्यामुळे तेथे कर्जबाजारीपणा कमी आहे. आणि प्रत्येकाकडे स्वतःच्या हक्काचे घर बंगला गाडी आहे. कॅनडात प्रत्येक जन्मलेला बालकाची जबाबदारी सरकार घेते. लोकांच्या दातांचा ईन्शुरन्स देखील सरकार देते. 

आपण कोणाचा असोशिएट बनावे ? याची आपल्याला चॉईस असते. आपला असोशिएट शोधतांना,  ' कॅनडाऊ विठ्ठलु कर्नाटकु '  ह्या फॉम्युलाचा आभ्यास करायला हवा. कॅनडा भक्तास ' हेल्थ इन्शुरन्स फ्रि ', विठ्ठल भक्तास ' वेल्थ इन्शुरन्स फ्रि ' आणि कर्नाटक भक्तास ' हॉपिनेस ईन्शुरन्स फ्रि ' आहे का ? याबाबत स्वतः चौकशी करून खात्री पडताळणी करणे गरजेचे आहे.

विशेषता जे स्त्रैण लोक आहेत. जे इंद्रियगामी लोक आहेत ! ज्यांना स्वतःच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही ! असे लोक, छळ आणि धोका वापरून, संपत्तीचा मालकी हक्क पकडून ठेवत असतात ! आणि त्यासाठी, ' छळ आणि धोका ' करण्याचे शस्त्र, संघटितपणे देखील वापरायला, ते मागे पुढे बघत नाहीत. त्यांचा आत्मा मेलेला असतो ! केवळ शरीरे जिवंत असतात ! आणि तेच त्यांना टिकवून ठेवायचे असतात.

' छळ आणि धोका ' वापरून ' किल्ल्याच्या दौलतीचा मालकी हक्क ' स्वतःकडे ठेवण्याच्या प्रथेबाबत औरंगाबाद जवळच्या दौलताबाद किल्ल्याचा इतिहास साक्षी आहे.


व्हिजिट टु मानकर !



पॉकेटमें पैसे है, ये जानकर !
डोसा खाने आया, वरकर !

वहाँ का वेटर बोला,

थोडा सांबार, थोडी चटनी, लगाकर !
त्रिकोणी डोसे का तु, खान कर !

वहाँ बैठा हुँवा पुजारी बोला,

राम जप कर. नहीं तो हनुमान कर !
पर मानकर डोसा, तु मेरा मानकर !

वहाँ बैठा हुँवा आजोबा बोला,

माँ बाप का सन्मान कर !
और मेरा भी तु मानकर !

वापस जाते सेठ बोला,

राम कृष्ण हरी ऐसा गान कर ! 
व्हिजिट अगेन टु मानकर !

 

जगद् गुरु कृष्णाचा गुरु !


कृष्णं वंदे जगद्गुगुरू ! 
कृष्ण समस्त जगताचा गुरु आहे ! 

जगद् गुरु कृष्णाचा गुरु कोण असेल बरे ?
 : संदिपनी !

संदिपनी म्हणजे नक्की काय असावे ?

सं किंवा सन : पवित्र कर्म करत, देहाचा त्याग करून, विश्वात्म्यात सामिल झालेला, उर्जा दाता इष्ट देव, विश्वाचा आत्मा जो प्रत्यक्ष दिसतो, तो सृष्टीचे ऋतुचक्र चालविणारा सूर्य, आपला गुरु आहे.

दि :
जेव्हा आपण एखाद्या गरजूला दान देतो, त्यावेळी गरजूची गरज भागते. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, आपल्या आत्म्याची देखील भूक भागते. आत्म्याला शांती प्राप्त होते. कारण दानत आपली खुद्दारी वाढवते. आत्म्याला शांती देवून तृप्ती मिळते व तो जागृत होतो. आपला जागृत झालेला आत्मा, हा आपला गुरु असतो.

:
जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा देखील आपला आत्मा किंवा गुरु प्रकट होतो.

नी :
आपलं जे शरीर आहे आणि शरीराची जी ऊर्जा आहे, ती देखील आपल्याला मार्गदर्शन करत असते. कारण की, आपले शरीरपिंड हे ब्रह्माच्या पिंडाशी कनेक्टेड असलेले, त्याचेच एक सूक्ष्म प्रतीरूप असते.



Hexagonal Society !


When hexes are gone. It is called hexagon situation. So, hexagonal life, is a good life. Everybody should aspire for hexagonal life. 

When there are no curses, no blames, no insecurity, only discipline. Which is inculcating happiness, health, wealth and continuously becoming better, in terms of standard of living. Continuous development is happening automatically. This is called hexagonal lifestyle ! 

Everybody should deserve to learn and become hexagonal. To become independent, to become self-sufficient, to become self-happy, to become self-healthy, to become self-wealthy, to become creator - operator of self and destroyer of badness, everybody is taking self-advice , doing self-Yaga, doing self-cleaning therapies, self-maintenance, self-Sudarshan kriya and doing self-help. It is the key to act and becoming free from hexes, curses and becoming hexagonal independently. 

In Such society, business is a tool for investing employees time in earning while doing creative social healing, self-healing, self-help, self-learning and creative time investment processes.

In hexagonal society, business is not a competition. it is just, fine tuning your existing hexagon. nothing more than that. 

If you have a den. which can purify your body, your intellect, your mind, or even your soul. Even that, den is, your meditation room or your study room, your mosque or your church or your mandir. Then you tell me. Does such den really exists ? if exists, does it really work? Does it perform continuously ? Can it create purity. Can it protect purity ?

The real-world fact is, just like energy, Purity can neither be created, nor destroyed ! It is already there or it is absent. Thats all. 

You can create a foundational environment to become pure. But You cannot insert or inject purity, it should be already there inside you. It cannot be injected inside you.

Rock Salt can be processed, to become vacuum iodised salt.

But it cannot be made sweet ! 

If you hit or stimulate a lightless finger, again and again, to make it illuminate. It will just send hexes to you. Isn't it ? It will not send pure light of healing to you. 

Isn't it ? 

Similarly, the purity cannot be injected inside you.

The hexes on society, and on the mankind, and on the countries, can be removed, through a single sacred finger. 

Such finger is called ' Shivay '. Which means extremely pure. 

It itself is not just pure, but its purity is contributing, pure light of healing to surrounding.

You may have lot of heads, lot of eyes, lot of hands, lot of fingers, But, if they are just for movement only, or just for handling work only, they are insignificant Infront of a ' sacred finger '. Because, sacred finger is actually contributing itself.

Such single sacred and contributing finger, can create hexagon in the society. 

Money you earn, by creating hexagonal Society, is itself, bringing more ' hexagonal power ' i.e. good luck to you. So, Money earned in hexagonal society comes with blessings. It is called hexagonal golden currency. 


# H- on !

हाँन्सो : कौशल्य शिक्षणाचे सार !


प्रत्येक जिवंत व्यक्ती, मग ती श्रीमंत असो वा गरीब असो, मालक असो वा नोकर असो, श्वासोच्छवास घेतो. त्याप्रमाणे, दिसायला सुखवस्तु दिसत असला तरी, दुखती नस प्रत्येकाला असते. मग ती व्यक्ती, आपली स्वतःची दुखती नस, प्रकट करो अथवा लपवून ठेवो.

कोणती ब्रिथिंग टेकनिक कोणत्या वेळी वापरावी ?

कोणती ब्रिथिंग टेकनिक कोणत्या वेळी वापरावी ? हा लॉजिक, विसडम, इंटेलिजेन्स आणि कॉमनसेन्स वापरून घ्यावा लागणारा इंडिव्हिज्युअल कॉल आहे.

विकार, वासना, व्यसन, दुर्गंध, अज्ञान, निगेटिव्हिटी, दारिद्र्य, दुःख, रोग, अस्वच्छता, लबाडी या गोष्टी मारल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी ' सोहम टेक्निक ' वापरायला पाहिजे.

जे सनातन नैसर्गिक प्रवाह आहेत. त्यांना मारून चालणार नाही, त्यांना कौशल्याने हॅण्डल करावे लागते. त्यासाठी ' हाँन्गसो टेक्निक ' वापरायला पाहिजे. कारण, सनातन नैसर्गिक प्रवाहांना अडथळा करून किंवा त्यांना मारून काहीही उपयोग नसतो. जसे, हार्मोनल चेंजेंस, शरीराची नैसर्गिक वाढ होणे, झाडाची पानाफुलांची वाढ होणे, ही एक सनातन नैसर्गिक प्रक्रिया आहे. नद्यांच्या पाण्याचे गुरुत्वाकर्षणानुसार वाहत जाणारे प्रवाह, जन्ममरणाचे चक्र, सृष्टीचे ऋतुचक्र, सूर्याचे उगवणे आणि मावळणे यासारख्या घटना, ब्रह्मचर्यआश्रम, गृहस्थआश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम यासारखे मनुष्याच्या वयानुसार स्वीकारले जाणारे आश्रम, इ. इ.

' ओ ' म्हणजे, हाका मारणे, आरोळ्या मारणे, मागण्या करणे. पोट भरण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी, मागणी करणे.

' स ' म्हणजे, पवित्र करणे, परमात्म्यासारखे पवित्र करणे. आणि ' श ' म्हणजे, नष्ट करणे, किंवा मारून टाकणे.

' सोहम ' या शब्दाचा अर्थ होतो की, आपल्या मागण्या तसेच, आपले ' शरीराला हँडल करण्याचे कौशल्य ', हे परमात्म्यासारखे पवित्र असावे. पण, प्रॅक्टिकली ते शक्य आहे का ? केव्हातरी ते शक्य होते का? आपल्या पावित्र्याला आणि शक्तीला, आपण परमात्म्याशी कंपेअर नाही करू शकत.

आपल्याला पवित्र बोलण्याचे, पवित्र् चालण्याचे, पवित्र बघण्याचे, पवित्र वागण्या बोलण्याचे, सर्वांमध्ये मिसळून कामे करतांना व जिवन जगतांना पवित्रता सांभाळता येत नसेल, आपले लिमिट संपले की, आपण काय करतो ?

आपला ' सोहम ' च्या ऐवजी ' शोहम ' होऊन जातो !

आपल्या मानवी कालबद्ध शारीरीक बौद्धिक क्षमतेला लिमिटेशनस् असतात, त्यामुळे ते आपल्याला नेहमी पावित्र्य सांभाळणे शक्य होत नाही आणि पुंण्याच्या ऐवजी पाप होवून जाते. सत्कर्माच्या ऐवजी गुन्हा होऊन जातो. अश्या चुका आपल्याकडून होऊन नये, म्हणून महावतार बाबाजींनी सजेस्ट केलेली टेक्निक म्हणजे, ' हओंगसो टेक्निक ' होय.

आपल्या ' स ' ला किंवा आपल्या पावित्र्याला, आपण न मारता, केवळ कसबीपणाने हँडल करायला शिकणे.
आपल्या ' श ' ला, म्हणजे, आपल्या किलिंग पावरला कसबीपणाने हँडल करायला शिकणे.
आपल्या मागणीला नष्ट करण्याऐवजी, मारून टाकण्याऐवजी, हँडल करण्याची कला शिकणे.

जेव्हा तुम्ही हॉंगसो टेक्निक शिकतात, तेव्हा तुमच्याकडून, तुमच्या मानवी शरीराकडून, तुमच्या मानवी बुद्धीकडून, तुमच्या मानवी मनाकडून, हिंसक क्रिया होत नाही.
ज्यांची परिणीती क्रोधामध्ये होते, त्या क्रिया कमी कमी होत जातात. आणि तुमचे हँडलिंग करण्याचे स्किल वाढत जाते.
त्यामुळे तुमचे आयुष्य आणि तुमचे पुण्य वाढत जाते. तुमचे क्रोध आणि विकार नलिफाय होऊन जातात.


शोहम नाही हॉन्शो !

एकतर, ' शोहम ' नाही म्हणायला शिका ! किंवा सदय शोचा डायरेक्टर आणि प्रोड्युसर कोण आहे ? याचा शोध घेवून सावध व्हायला शिका !

तुम्ही कितीदा जरी प्रयत्न केला, तरी शो कधी थांबला आहे का ?

तुम्ही आज शो पूर्ण बंद केला. तरी कधी ना कधी, तो आपले तोंड बाहेर काढतोच ! हा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे ' डोन्ट स्टॉप द शो ! शो मस्ट गो ऑन ' असेच, मोठमोठ्या कार्तिक स्वामींना देखील, अपरिहार्यता किंवा बळजबरीने का असेना, पण म्हणावे लागले आहे.

कारण माणूस बळजबरीने शिकवून शिकत नाही, नॅचरल प्रोसेसमध्ये शिकतो !  हा देखील अनुभवाअंती आलेला निष्कर्ष आहे.

एकतर तुम्ही, शो न थांबवता, तिथून काढता पाय घेतला पाहिजे.

किंवा, तुम्हाला, तो ' शो ' आहे तसा, हॅण्डल करता आला पाहिजे.

हे दोनच पर्याय शिल्लक असतात.

प्रत्येक जबाबदारीला तुम्ही ' ओ श्युअर ' असे म्हणत स्विकारत असाल तर तुम्ही फसू देखील शकतात.

प्रत्येक जवाबदारीत तुम्ही ' हसो हसाओ और टाईमपसाओ ' करत असाल, तर तेही तुमच्या अडचणीचे संकटाचे कारण ठरू शकते.

काही नैसर्गिक प्रवाह बेकार जरी असले तरी अपरिहार्य असतात. अशावेळी तुम्ही त्या ' शो ' चा भाग बनुन ' शोहम ' म्हणाल का ? मीच हा ' शो ' आहे ! असे म्हणाल का ? मी ह्या ' शो ' चा प्रोड्युसर डारेक्टर आहे ! असे म्हणाल का ?  नाही ना ?

मग तिथे तुम्हाला स्वतःच्या मनाशी ' हाँगन्शो ' म्हणत, तो ' शो ', व त्याचे कॅरॅक्टर डिरेक्टर फायनान्सर आहे तसे स्विकारून, एकतर तिथून निसटायचा पर्याय शोधावा लागेल, किंवा त्या शोमधील निर्लेप कॅरॅक्टर असलेला बाहुला जोकरसारखा ड्रामा करत, शोमधील सर्व पत्त्यांशी जुळवून घ्यावे लागेल.

हे ' हाँन्सो टेकनिकचे कौशल्य ', जर तुम्ही ' ओशो ' ' ओशो ' करत प्रत्येक ' शो ' मध्ये वापरत गेलात तर लोक तुम्हाला लिडर बनवून, तुमच्या मनात अंगात अहंकार लेपवून, तुम्हाला उंचावर चढवून, नंतर, जमिनीवर आपटू शकते.
त्यामुळे प्रत्येक शोमध्ये, आपण सक्रिय सहभाग घेण्याची तसेच जबाबदारी म्हणजे, ओनरशीप घेण्याची गरज नसते. त्या ' शो '  आणि त्याच्या किरदारांना हॉन्ग्शो देखील करत बसायचे नाही. डायरेक्ट ' इग्नोर आणि लेटगो ' करून टाकायचे.

शोमध्ये आपले-परके, मोहेमोहे-पोहेपोहे असे सगळेच आपले आवडते आकर्षक सवंगडी जरी असले तरी निर्णय आपला स्वतःचा इंडिव्हिज्युअलच मानला जातो. हे सर्व निर्णय घेता यावे, यासाठी स्वतःची बुद्धी तल्लख ठेवण्याची काळजी स्वतःच घ्यावी लागते. स्वतःचे खाण्यापिण्याचे, राहण्याचे, कामाचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात.

जरी तुम्ही गुलामगिरीत असाल, अडचणीत असाल, जेलमध्ये असाल, तुम्हाला, तुमच्या बोलण्याला, तुमच्या निर्णयाला कोणीच किंमत देत नसेल, तरी देखील स्वतःच्या श्वासाबरोबर, मनातल्या मनात ' हॉन्शो ' किंवा ' हाँन्सो ' अशा गुजगोष्टी करायला तुम्हाला कोणीही आडवू शकत नाही. घोर अज्ञान अंधकारात, किंवा गुलामगिरीत देखील, ते तुमचे परसनल ईनटीमेट स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगता येणार आहे.  तर प्रयत्न करायला काय हरकत आहे ? अदृश्य गुरुकृपेने, कदाचित तुम्ही, तुमच्या सर्वोपरी स्वातंत्र्याचे पूर्णत्व प्राप्त करू शकाल. सगळं काही स्वतःला सावरायसाठी आहे. शो हा नैसर्गिक प्रवाह असो वा अनैसर्गिक प्रवाह असो. कोणत्याच लिडरने सांगून तो कधीही थांबत नसतो.


' ऐप ' ची रिल ' फुल ' असते !

प्रत्येकाच्या मोबाईलच्या ॲपमध्ये रिल असतातच. पण,
तुमच्या रिलमध्ये ऐप पाहिजे ! कारण,

' ऐप ' म्हणजे, जर सरस्वतिचा वरदहस्त असलेले ध्यान करणारे हनुमान वानर मानले !
व,
' रील ' म्हणजे, जर लाईफफोर्स एनर्जी मानली. 
तर,
प्राणशक्तीचा दाता, किंवा प्राणशक्तीला हँडल करणारा जो हनुमान आहे, त्याच्या जीवनशक्तीने, आणि प्राणशक्तीने भरपूर असलेली गोष्ट म्हणजे, एप्रिल !

जेव्हा तुम्ही रामधन भरपूर कमावतात, हनुमान ताकद भरपूर कमावतात, प्राणशक्ती भरपूर कमावतात, जीवनशक्ती भरपूर कमावतात, तेव्हा तुम्ही ' मालक ' बनतात. आणि, जे लोक असे करत नाहीत, ते ' नोकर ' बनतात. हे सांगण्यासाठी, ' एप्रिलफुल, डब्बाडूल, डब्बे में जोकर, तू मेरा नोकर ! ' असा वाक्प्रचार बनवलेला आहे.

' जोकर ' म्हणजे, जो केवळ डिमांड करतो. हाका मारतो. असा अर्थ गृहीत धरलेला आहे. किंवा जो केवळ भावल्यासारखा कॉमेडी एक्टिंग करतो. खरोखर काम करण्याचे पोटेन्शियल त्याच्यात नसते. त्यामुळे तो बांडगुळ असतो. इतरांवर निर्भर असतो. त्याला मालकाची गरज असते. कारण तो नोकर असतो.


कौशल्य शिक्षणाचे सार

हँडल करणे किंवा मारून टाकणे, हे दोन चॉईस जेव्हा तुमच्याकडे असतील. त्यावेळी कोणता चॉईस लीगली आणि मोरली अधिक योग्य आहे ? असा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनाला विचारा !

हँडल करण्यासाठी कौशल्य लागते. आणि त्याची टेक्निक शिकावी लागते. आगेला हँडल करणे सोपे आहे का ? ऍटोमिक बॉम्बला हँडल करणं सोपं आहे का ? बिलकुल नाही ! प्रवाही पंचतत्त्वांना हँडल करणे देखील, सोपे नाही. परंतु, ते शिकणे गरजेचे आहे. जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला जर काही कौशल्य शिकायचे असेल, तर ते स्वतःला आणि इतरांना हँडल करणे ! 
हे ते ' कौशल्य शिक्षणाचे सार ' होय.

पूर्ण आयुष्य जरी निघून गेले तरी चालेल, पण शेवटी तुम्हाला स्वतःहून हँडल करणे जमलेच पाहिजे. कारण की, त्यामुळे तुमचे पुढचे जन्मोजन्मीचे संकटे टळणार आहेत.

मारून टाकणे सोपे असते. एका क्षणामध्ये मारून टाकता येतं. एका क्षणामध्ये नष्ट करता येतं. परंतु, तो एक गुन्हा ठरतो.

खाऊन टाकणे सोपे आहे. परंतु ते अन्न उगवण्यासाठी अनेक वर्ष लागून जातात. आणि अनेको अनेक महिने लागून जातात ! हे आपण जाणतोच. त्यामुळे, मारून टाकणे, हा अत्यंत कर्मदारिद्र्यपणा आणि कौशल्यविरहितपणा आहे.

जिवनात अज्ञान, अंधकार असल्याने आणि शिक्षण नसल्यामुळे, कौशल्य अंगी नसल्यामुळे, बुद्धिमत्ता विकसित न झाल्यामुळे, आपण ह्या गोष्टीला जवळ करतो ! 
हे जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा अहिंसेचे पोस्टर लावायची गरज राहणार नाही. 
प्रत्येकालाच नॅचरली ह्या गोष्टी समजू लागतील.

कुणाचाही अपमान न करता, तसेच स्वतःलाही कमी न लेखता, जिवन जगता आले पाहिजे.
स्वतः निराश न होता किंवा इतरांना निराश न करता, जिवन जगता आले पाहिजे.
स्वतःला न मारता किंवा इतरांना न मारता केवळ कसबीपणाने, कौशल्याने, प्रसन्नतेने हॅण्डल करता आले पाहिजे.
हे आपल्याला ठाऊक आहे. पण ते साध्य करण्यासाठी कोणती टेकनिक आहे ? ते आपल्याला माहित नसते. ती ' हॉन्ग्सो टेकनिक ' आहे.


' आत्म्याचा योग ' वाटण्याचा योग एजंट अमीतचा धंदा !


आत्मा, विश्वशरीरातून आपल्या प्रकाशमय आणि आनंदमय स्वरूपात प्रकट होतो. त्यावेळी विश्व शरीरातील सर्व एजंट त्याच्याजवळ जमा होतात. आणि पटापट आपले शक्तीयुक्तीबुद्धीचे बँक अकाउंट भरू लागतात. परंतु ज्यावेळी आत्मा, ' ओम शांती ' म्हणून, परत आपल्या विश्वशरीरात विलीन होऊन जातो. तेव्हा एजंट अमितची भूक कायम राहून जाते. 

एजंट अमितने आत्म्याने सांगितलेल्या गोष्टी आणि क्रिया लिहून ठेवलेल्या असतात. आत्मा निघून गेल्यावर एजंट अमित, आत्म्याने सांगितलेल्या गोष्टी व क्रिया यांचे भांडवल बनवून, इतर सगळ्या माशांना, आत्म्याने सांगितलेल्या कथा आणि क्रिया ऐकवून आपले मोठे बँकेचे खळगे भरण्याची यात्रा सुरू करतो. चतुर लोकांचा संघ करून, भोळ्या जनतेचा छळ करा. असे त्याचे घोषवाक्य म्हणजे, ध्येय असते. आणि जेव्हा जनता, अशा थर्डपार्टी एजंटचे बँक अकाउंट भरून देऊ लागतात. तेव्हा ते आत्मनिर्भर होण्याच्याऐवजी एजंट निर्भर होत जातात. अधिकाधिक परावलंबी होत जातात. डोनेशन दिल्याशिवाय त्यांना हागमुतसुद्धा होत नाही. त्यांना जेवणसुद्धा जात नाही. अशी जनतेची कंडिशन होऊन जाते. 
मग ही काही आत्मनिर्भरता आहे का ?
नाही !

कनेक्शन करायचे असेल, तर डायरेक्ट आत्म्याशी कनेक्शन करता आले पाहिजे. थर्ड पार्टी एजंट अमितचा क्लास करून, जर तुमचे कनेक्शन, दर वेळेला सोल्डरिंग करून द्यावे लागत असेल, तर तुम्ही एक जडतत्त्व असलेले जड मशीनच आहात. हा त्याचा सरळ अर्थ आहे. 

एजंट लोकांना ' रेडीमेड दक्षिणा ' मिळवायची सवय लागल्याने, लोक जर त्यांच्या क्लासला आले नाही, तर ते आपले ' कली संदेश आणि रोग लावणारे किडे ' जनतेत पाठवतात. जेणेकरून, लोक परत परत त्यांच्या क्लासला दक्षिणा द्यायला येतच राहतील. 
याला म्हणतात, आत्म्याचा योग वाटण्याचा, चतुर चोरांचे जागतीक दणकट नेटवर्क असलेला, एजंट अमीतचा बिनभांडवली धंदा !

आत्म्याचे एजंट म्हणण्याच्या देखील हे लायकीचे नाहीत. सकाळी, योगासनाचा धंदा, दुपारी, औषध गोळ्यांचा धंदा, आणि संध्याकाळी, इंजेक्शन देण्याचा धंदा करणारे हे कलीयुगी जीवडे किंवा ब्रम्हराक्षस आहेत. त्यांना कोणीतरी ह्या गोष्टी उघडपणे समजावून देणारा भेटला पाहिजे की, तुम्ही आत्मनिर्भर झालेले नाही. केवळ एक रेडिओवाले पीके तुम्ही आहात. जे ऐकलं ते पुढे सांगतात. बाकी तुमच्या अंगात, ना आत्म्याचा प्रकाश आहे, ना आत्म्याची आत्मनिर्भरता आहे. केवळ तुम्ही एक लोकांच्या मनावर, लोकांच्या बुद्धीवर, बलात्कार करणारे, लोकांच्या बँक खात्यावर लक्ष ठेवून असलेले, लोकांच्या पैश्यातून लोकांचेच भंडारे करणारे, लोकांचे कुळ मुळ गाव आणि सातबारा स्वतःकडे नोंद करून ठेवणारे, गोड बोलणारे मासेमार बगळे सगळे एजंट आहात. लोकांच्या भज्या आणि वडे खाणारे उंदर आहात. लोकांचे नलवडे खाणारे वटवाघळे तुम्ही आहात. तुमच्याजवळ पवित्र आत्म्याचे गुण नाहीत. तुमच्याकडे पावित्र्य नाही. तुमच्याकडे दया क्षमा शांती नाही, तरीही स्वतःचे संबोधक आडनाव तुम्ही देव असे लावतात. चंदनाच्या झाडावर डेरा लावून, स्वतःची तब्येत पहिले सांभाळणारे नंगेनाग, आंगावर स्वच्छ कपडे गुंडाळून, जगभर ठगगिरी करतात. लोकांना विरक्ती निवृत्ती शिकविणारे, जनतेचे कामधंदे बिघडवून, जनतेचे पोरं तोडून, स्वतःच्या फॉलोअरच्या सेना, स्वतःच्या शिष्यांच्या सेना बनवतात. स्वतःला संतमहंत म्हणवून घेणारे, दक्षिणेच्या पैश्यातून इंधन भरून स्वतः हेलीकॉप्टर प्रायव्हेट जेट  राजवाड्यासारख्या सुखसुविधा वापरून टापटीप स्वच्छ राहतात. मोठमोठ्या किल्ल्यासारख्या मठआश्रममध्ये सेफ राहतात. 

बारचे, बाबाचे किंवा बाबरचे आणि बाबाजीचे असे तीन प्रकारचे ' चेले ' असतात.
चेल्याची ' बॉडी, बायकोपोरेबाळे, संस्था आणि प्रॉपर्टी ' ह्यांना, त्यांची परसनल ' शाबरीदेवी ' म्हणतात.
जितका मोठा संन्यासी बाबा, तितकी मोठी, त्याची ' दृश्य / अदृश्य बॉडी आणि दृश्य / अदृश्य प्रॉपर्टी ' असते.
जितकी मोठी बॉडी आणि प्रॉपर्टी, तितकी मोठी तिला ' भुक ' असते.
त्यामुळे, 
' बारचे चेले ' आपल्या बाच्या शाबरीला, खाण्यासाठी ' बोरे ' उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. 
बाबाचे चेले ' आपल्या बाबाच्या शाबरीला, खेळण्यासाठी ' पार्टनरपोरे ' उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
बाबाजीचे चेले ' आपल्या बाबाजीच्या शाबरीला, प्रजननासाठी ' आत्मे ' उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
तुमचे लाईक मिळविण्यासाठी, फॅन फोलोईंग मिळविण्यासाठी, वोट मिळविण्यासाठी, नोट / गोटदक्षिणा मिळविण्यासाठी, तुम्ही त्यांना सहमती देण्यासाठी, हे चेले कोणत्याही सोफेस्टिकेटेड माध्यमातून, तुमच्यावर, संघटीतपणे दबाव आणू शकतात.

जो खरा पालक आहे. जो खरा पवित्र आत्मा आहे. तो, मिळेल त्या माध्यमातून, तुम्हाला काही एक चार्ज न मारता, ध्यान शिकवतो, योगा शिकवतो, प्राणायाम शिकवतो, विसडम शिकवतो, जिवन जगण्याची कला शिकवतो. सुर्यासारखा, मिळेल त्या माध्यमातून, आशीर्वाद आणि ज्ञान देतो. 






कपाळी जास्वंद !


स्व म्हणजे स्वतः !

त्याच्यात ,आपला स्वतःचा आत्मा, स्वतःची बॉडी, सगळंच आले. 

आनंद म्हणजे, अशी गोष्ट की, ज्यामुळे आपण म्हणजे, आपला आत्मा आणि आपले शरीर, आपले मन, आपली बुद्धी, असं जे काही आपण आपल आपल करतो ना ? ते सगळं सुखी ज्यामुळे होतं,  तो आनंद म्हणजे, स्व आनंद !

जर तुम्ही, हा स्व आनंद मिळवण्यासाठी, इतरांवर डिपेंडंट असाल. इतरांकडे बघत असाल. इतरांचा शोध घेत असाल. तर तुम्ही रॉंग नंबर लावलेला आहे. कारण, स्व आनंद बाहेरून मिळत नसतो. किंवा बाहेरून मिळवायचा नसतो. तर तो आतून मिळवायचा असतो ! म्हणजेच, क्रिएट करायचा असतो. तयार करायचा असतो. जन्माला घालायचा असतो. स्व आनंद जन्माला घालणे, स्व आनंद क्रिएट करणे, याला जस्वानंद म्हणजे, जास्वंद असे म्हणतात.



'साडीच फुल' आयुष्यभर तुम्हाला आनंद देऊ शकणार नाही. ' धोत्र्याचे फुल ' आयुष्यभर तुम्हाला आनंद देऊ शकणार नाही. परंतु, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, जर कोणी तुम्हाला आनंद देऊ शकेल, तर ते तुम्ही फुलवलेलं ' जास्वंदीचे फुल ' होय !

आपल्या नशिबी स्वानंद असावा. असे सगळ्यांनाच वाटते. परंतु, स्वानंद क्रिएट करण्याची साधना ते करत नाही. कधी धोतराला, तर कधी साडीला बिलगतात. जे लोक स्वानंद निर्माण करू शकतात. ते आत्म निर्भर होतात. त्यांच्या नशीबी जास्वंद असते. त्यांच्या कपाळी जास्वंद असते.

स्वानंद वाढवण्यासाठी सहयोग करावा. स्वानंद वाढविण्यासाठी व्यवहार करावा. स्वानंद वाढविण्यासाठी जेवण करावे. स्वानंद वाढवण्यासाठी साफसफाई करावी. प्रत्येक गोष्ट आपला स्वानंद वाढविणारी असावी. असा पूर्वजांचा संदेश, पूर्वजांनी खाणाखुण्यांमध्ये आकृतीबद्ध करून ठेवलेला आहे. श्री गुरुकृपेने जसा जसा आपल्याला तो कळत जातो, तसे तसे आपण आपला स्वानंद क्रिएट करण्याची साधना शिकण्यास अधिकाधिक प्रवृत्त होतो.






भारतातील गुरुचेला लोकांची मोनोपॉली !


कॉमनसेन्सच्या व्यवहारी भाषेनुसार, गुरू म्हणजे मोठा ! अधिकाराने, सत्तेने, ताकदीने आणि टेकनिकने आपल्यापेक्षा मोठा असणारा म्हणजे, गुरु !  

भारतात आणि जगभर शाखा असलेले, बरेच गुरु लोक असे सांगतात की, तुमचा जो मंत्र काम करत आहे, त्याला मी आशीर्वाद दिला असल्यामुळे काम करत आहे ! जर मी तो आशीर्वाद काढून घेतला, तर तो तुमचा मंत्र काम करणार नाही. तुमच्यामध्ये असलेले गुडनेस, तुमचे सदगुण हे आमच्यामुळे आहेत. 

काही वेळेला गुरु लोक असे देखील सांगतात की, तुम्ही पहिले आमचे काम करा. आम्ही सांगतो ते ऐका. जेव्हा तुम्ही आम्ही सांगितलेले ऐकाल, तेव्हाच तुमचे अडलेले काम होतील. त्यामुळे आम्ही सांगितलेले काम तुम्ही पहिले करायला हवेत. आम्हाला खोडी करण्याचा हक्क आहे. लीला करण्याचा हक्क आहे. तुम्हाला नाही. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या खानदानाला खोटे आरोप किंवा ड्रामा रचून जेलमध्ये टाकून सडवू शकतो. कारण सर्व संस्थाचालक आमचे ऐकतात. कारण आम्ही स्वतः पैसा छापतो. मुद्रा बनवतो. वेळ आली तर आम्ही देशाला देखील सोने किंवा पैसा पुरवतो. त्यामुळे संपूर्ण देश आमच्याकडे गहाण आहे. तुम्ही निर्धोक, निरोगी आणि सुखी राहण्यासाठी आम्हाला अधुनमधुन सलाम्या मारायला नियमित येत रहा. 

काही ठिकाणी असे म्हटले जाते की, तू एकापेक्षा जास्त गुरु करू नकोस. एकापेक्षा जास्त गुरु लोकांकडे जाऊ नकोस. आणि ह्या वक्तव्याला हे लौकीक देहधारी गुरु लोक देखील समर्थन करतांना आढळून येतात. 

स्वतः गुरु लोक एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी राहतात. एकमेकांना कॉम्प्लिमेंट्स देतात. एकमेकांना भेटी देतात. एकमेकांशी विचारविनिमय करतात. मग शिष्य लोकांनी अनेक गुरूंकडे जाऊन शिकण्यामध्ये काय अडचण आहे ? त्याच्या शिक्षणामध्ये आणि संसारामध्येपण जर भ्रम आणि अडथळा निर्माण करत असतील, तर हे जणू काही माझी कंपनी सोडून जाऊ नकोस. असे सांगणाऱ्या बॉस सारखेच झाले.

खरा गुरू ' देहरहीत आत्मा ' असतो. किंवा झोळी घेतलेला, जेवायपुरताच भिक मागणारा नंगा राहणारा ' दिगंबर दत्त ' असतो. लौकीक जगातील डिटेक्ट झालेला, खरा गुरु, आपल्या चमच्याचेल्यांना पैसे देवून देवून, स्वतः ' भिकारी ' झालेला असतो. आणि त्याचा चतुर चमचा, ' श्रीमंत ' झालेला असतो. चतुर चमचा श्रीमंत होवून, तो खऱ्या गुरुकडून आपले ईप्सीत साध्य करून, त्याला लाथाडून स्वतः ' गुरू ' बनतो, आणि आपल्या चमच्यांची लंबी फौज बनवतो. जी आर्मीपेक्षा चतुर आणि बेकार ताकदवान असते. स्वआत्मअभिमानी, स्वश्रम अभिमानी असलेल्या, स्वपावित्र्य जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या मेहनती कर्मचाऱ्यांचा छळ करून, त्यांच्या नोकऱ्या घालवून, त्यांना अशा गुरुच्या कार्यक्रमाला बसायला, व तेचतेच किर्तन प्रवचन ऐकायला भाग पाडतात. 

लौकिक देहधारी गुरू आणि त्यांच्या चेल्या लोकांचे असे म्हणणे असते की, दत्तगुरुंना अनेक गुरु होते. परंतु दत्तगुरु हे देहरहित आहेत, आणि इच्छा वासना रहीत आहेत. मात्र तुम्ही मनुष्यप्राणी आहात. तुम्हाला इच्छा वासना आहेत, किंवा त्या तुमच्यावर पूर्ण शक्तीनिशी टाकल्या जातात, चतुराईने तुमच्यावर सतत बिंबवल्या जातात ! आणि मग तुम्ही अस्वस्थ होतात. तुमच्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी, आम्ही गुरू लोक बसलेले आहोत. त्यामुळे, कोणत्यातरी एका गुरूला पकडून राहाल, तरच तुमच्या इच्छा वासना पूर्ण होतील आणि तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल आणि तुमच्या संसारीक चिटकवलेल्या परिवारात शांती राहील. कारण हे सर्व होणे हे आम्हा गुरु लोकांच्या हातात आहे. कारण आमच्यापुढे तुम्ही नंगे आहात. तुमच्या नसनाड्या, तुमच्या कुंडल्या, तुमचे बॅक अकाऊँट, तुमचा सातबारा हे सर्व काही आमच्याकडे आहे. ते जर आम्ही काढून घेतले तर तुमची घरची बाई देखील तुम्हाला आपले म्हणणार नाही. आम्ही जर तुम्हाला येडे म्हणून डिक्लेर केले तर तुम्हाला तुमचे घरचेच लोक येडयांच्या ईस्पितळात भरती करतील. कारण, आमचे सारे ऐकतात. तुम्हाला बायका, पोरी, आई, आजी, आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या तुमच्यापेक्षा आमचे जास्त ऐकतात. आम्ही, आमच्या चेल्यांना, चेल्यांच्या पोरांना, आणि चेल्यांच्या जावाईंनाच, बायका आणि नोकऱ्या देतो. कारण, त्यांच्या नसनाड्या आम्हाला, पाहीजे तेव्हा दाबता येतात. 

लौकिक देहधारी गुरू आणि त्यांच्या चेल्या लोकांचे असे म्हणणे असते की, वास्तवात आम्ही लौकीक देहधारी दिसत असून देखील, आम्हाला आत्मे माना आणि आमचा सर्वत्र उदो उदो करा. तुम्ही आम्हाला आमची फजिती होईल, असे जास्त प्रश्न विचारू नका. तुम्ही कामे करतांना चीडू नका. निष्कामपणे आमची कामे करा. मात्र, आम्ही जर चिडलो तर शाप देतो. जर तुम्ही, आम्हाला रिपोर्ट करणार नाहीत. आणि वेळोवेळी डोनेशन करणार नाहीत. किंवा आम्ही सांगितलेले कामे ऐकणार नाहीत, तर आम्ही तुमच्या संसारामध्ये फूट पाडू आणि तुमचे काम अडवून ठेवू ! आमचे हेर सर्वत्र आहेत. आमचे शिष्य सर्वत्र आहेत. आमचे सर्वांवर लक्ष आहे. आम्ही आम्हाला सोडून जाणाऱ्याचे बाल आणि बल कमी करून ठेवतो. 

लौकिक देहधारी गुरू आणि त्यांच्या चेल्या लोकांचे असे म्हणणे असते की, कामातील ' ईनोव्हेशन आणि क्रिएटीव्हीटी ' ही ब्रेनच्या फर्टीलीटीवर अवलंबून असते. ' ब्रेनची फर्टीलीटी ' ही विशिष्ट कालावधीपर्यंतच टिकते. मात्र, हेरगिरीच्या कामाला ' लिमिटलेस ' अनंत काळ उपलब्ध असतो. त्यामुळे ईनोव्हेशन करणाऱ्या, सुधारणा करणाऱ्या आणि क्रिएटीव्ह असणाऱ्या, तसेच कामात मेहनत करणाऱ्या लोकांपेक्षा, त्यांच्यावर हेरगिरी करणाऱ्या मॅनेजरला आम्ही जास्त जवळचे मानतो. आम्ही आमच्या हेर लोकांना जास्त पगार देतो. 

भारतातील राजकीय नेत्यांना देखील या गुरुलोकांचा दबाव असतो. कारण राजकीय नेत्यांचे करीयर देखील भारतात गुरुलोक आणि त्यांचे चेलेलोक ठरवतात. भारतातील इंजिनियरींग आणि मेडीकल सायन्समधील निर्णय देखील, त्या क्षेत्रातील ऑफिशियल डिग्री आणि कामाचा अनुभव नसलेले देहधारी राष्ट्रीय गुरुलोक घेतात.

काही भारतीयांमध्ये असा देखील समज आहे की, गुरु हा आपला परमनंट स्पाऊस आहे. त्याला सोडून दुसऱ्या स्पाऊस कडे जाऊ नये. असा जर हेका, सर्व भारतीय गुरुंच्या चेल्यांनी, संन्यास्यांनी, आणि सर्व गुरु लोकांनी ठेवला, तर भारतात लग्न करायची देखील कोणी हिंमत करणार नाही.

रावणाला मेहनत करून जी रियल इस्टेट लाभ देऊ शकली नाही, ती रियल इस्टेट, बिभिषणाला विनम्र राहून फुकट प्राप्त होते. गुरु लोकांची चेलेगिरी करून सहज प्राप्त होते. तर मेहनत कशाला करायची ? त्यापेक्षा चाटुचेला बनावे. कशाला मेहनत करण्याचा आभ्यास करण्याचा आणि शहाणपणा शिकवायचा ? कशाला लिड घ्यायची ? त्यापेक्षा अपलिंकन चतुर उंदरासारखे याला त्याला कुरुडून, आपापल्या कळपात सुखी रहावे. अशी मानसिकताच नाही, तर येथील नियमित अनुभवांनी आलेली यांची निर बुद्ध बुद्धी भारतात वाढिस लागलेली आहे.

रितसर शिक्षण घेणाऱ्या, आभ्यास करणाऱ्या सामान्य माणसाच्या तरुण पोरांना नाडणाऱ्या छक्के, भिकारी, बहुरूपी, देवाच्या नावाने विविध सोंगे घेऊन, पैसे गोळा करणारी मंडळी, ज्योतिष सांगणारे पंडे, कर्मकांड करणारे पंडे, विविध गंडेदोरे तोडगे करणारे पंडे, उतारा धुपारा करणारे पंडे,  पहिले लग्न आणि नंतर भांडणतंटे लावणारे पंडे आणि त्यांना पाळणारे आणि कुरवाळणारे लोक यांचे आधार कार्ड चेक करण्याची मोहीम देशभरात राबवली गेली पाहिजे. जर यांचे आधार कार्ड उपलब्ध नसतील. तर यांना जेलमध्ये काम करण्यासाठी पाठवण्यात यावे. आणि जेलमध्ये देखील जर काम करित नसतील. काम करून हे काही स्वतःचा स्किल डेव्हलप करू शकत नसतील. तर यांना देशाबाहेर हद्दपार करण्यात यावे. जेणेकरून ही भीक मागण्याची प्रवृत्ती देशभरातून नष्ट होईल. आणि देशाचे ' भिकारी देश ' असे म्हणून जे जगभरात नाव झालेले आहे, ती बदनामी होणार नाही. आणि देशातील जनतेला कष्ट मेहनत करून, उत्पन्न मिळविण्याची सवय लागेल. जबरदस्तीने अडवून भीक मागणे, सही मागणे, वोट मागणे, वर्गणी मागणे, हा कायदयाने गुन्हा आहे. असे पोस्टर्स मंदिराच्या रस्तोरस्ती आणि सार्वजनिक ठिकाणी लावावेत. 

मांस-मटन-मदयविक्रीचे परवाने, पान-तंबाखु गुटका विक्रीचे परवाने जसे असतात. तसे मांस-मटन-चिकन खाण्याचे परवाने, मदय पिण्याचे परवाने, पान-तंबाखु-गुटका खाण्याचे परवाने असावेत. व ते नियमितपणे रिन्यु करण्याची सक्ती असावी. वॉशरूम क्लिनिंगची व्यवस्था नसलेल्या धार्मिक स्थळांना सिल करण्यात यावे.

कुत्रे मांजरी पाळण्याचे परवाने असावेत. त्याशिवाय, घरात आणि सोसायटीत कुत्रे मांजरी पाळणे, अलाऊड करू नये. सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अश्लील पोस्ट टाकून, मुलांना भरकटवणारे तसेच, नंगे चित्रपट दाखविणारे, नंगे बॅनर दाखविणारे, तसेच नंगे देव दाखवणारे, संस्था चालकांना, अभयारण्यातील हिंस्त्र जनावरांना जसा ट्रॅकिंग टॅग लावतात तसा ट्रॅकिंग टॅग यांच्या आधारकार्डवर लावावा. 

शाळेमधल्या, ऑफिसमधल्या, संस्थेमधल्या बाईला बघून, स्माईल करण्याचे कंपलशन नसावे. कामावरून उठवून, बेरोजगार करून, जनतेला आत्मनिर्भर न बनवता, आपली बकचोदी बळजबरी ऐकवणारे गुरुचेले लोक, कथा करून, मास मॅनेजमेंट करणारे लोक, पैसे घेवून लग्न लावणारे गुरुजी लोक, पैसे घेवून कर्मकांड करणारे लोक यांना, त्यांच्या त्या धंद्याचे रितसर परवाने देण्याची व ते रिन्यु करण्याची सवय लावली पाहिजे. यामुळे, आळशीपणा, चतुरपणा, बकचोदी आणि दीड शहाणपणा करून, फुकटात पैसे कमावण्याची जी वृत्ती, देशामध्ये बळावली आहे, ती नष्ट होईल.

 







Eternally evolved extended Bible !


Short summary of ' Eternally evolved extended Bible ' for Human Race !

I am giving below, Summary of a ' Eternally evolved extended Bible ', that I understood. 

This Bible starts with the word of God. Using this word, God created this world with first man adam and his companion lady eve.

After some time, some incidents happened in Eden garden of world and then God understood about these conflicts happened in the Eden garden created by God for the Adam and eve. After listening, God was disappointed. 

This is the start of Bible story.

First understanding and initiation of Bible story is that, after conflict and misunderstanding, a agreement contract was created, between God and human being. It was a simple moral and procedural contract between human being and God.

The main point to be understood by normal human being, in first agreement or testament, was that, human should follow the 10 commandments given by God in this agreement. These ten commandments were, simple moral and ethical rules, given by God to human being.

There were some flaws or mistakes created while obeying laws in the old testament i.e. agreement between God and human being. Again misunderstanding was arised or created. so, God was again disappointed.

Then another agreement was created between the God and human being. This is called as new testament or a new agreement. The summary of this New testament or new agreement was that, human being, should behave fairly with their neighbours, and they should never hate their neighbours. They should work in teams to raise from poverty.

When people were not much resourceful and rich, they were living in a very slum areas and in very pathetic conditions and in highly populated areas, it was very difficult to cooperate with eachother.

So never hate filthy neighbour was a difficult task for a human being. So, Again and again the new testament was also being violated due to over populated and less resourceful areas.

So, in that condition, the requirement of again creating third agreement, between the God and the human being raised.

This agreement was, about imparting knowledge and wisdom of self, to each human being. So that, human being will use common sense while working with their neighbours and colleagues to avoid conflicts. and human being will try to raise from poverty. 

The purpose of this third agreement was that, Human being will try to inculcate happiness and practice of meditation within the family, society and for countries. Human will use different wisdom techniques and will try to be independent of others. So that, there will be no war for money, wages, labours and services. Wage-war can be completely eradicated from bureaucracy. Corruption should be reduced to zero in governance. Everyone will try to impart knowledge of self improvement, self healing, self health improvement practices, practices of becoming independent and rich to others, free of cost, only through internet, social media channels, anonymously without being selfish and limited to self progress only.


बॅटरी बडी ! ( गीत )




हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !...........           !! धृ !!


बारबार साफ रखनी पडे वो !
घरघर, ॲसीड की बॅटरी है !

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! १ !!


बारबार रिचार्ज करनी पडे वो !
रॅक में ईनव्हर्टर की बॅटरी है !

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! २ !!


बार बार चार्ज करनी पडे रे,
वो मोबाईल की बॅटरी है !

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! ३ !!


बारबार रिप्लेस करनी पड़े वो !
गाडीमें, आयन की बॅटरी है !

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! ४ !!


बार बार काजोल से थंडी करनी पडे !
वो आँखो की बॅटरी है !

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! ५ !!


बार बार कुल करनी पडे वो !
ऑफिसमें सर्व्हर की बॅटरी है !

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! ६ !!


पेडबिजली गिरके कही टुटफुट ना जाए !
छतपें सोलर की बॅटरी है ! 

हम, ' बॅटरी बडी ' है !
हमारी, बॅटरी ' बडी ' है !

बुढ़ापें में ऑनलाईन खेले 
हम, खोखो कबड्डी है !......................!! ७ !!



Why restoring in Self is important?


Eternal case1)  For rejuvenation of energies, meditation should happen.

Reason for war : To happen meditation, Sh wants to meet Pa !
but,
Gn is creating blockage.

Result of war : Gn restored in its Self.

Eternal case2) For rejuvenation of bodies, life should happen.

Reason for war : To happen life, Baba's  hormones SN, SNTN, SNDN, SK wants to meet He !
but,
U and V are creating blockage.

Result of war : U and V are restored in their Self.


Conclusion from war 

Eternal streams can not be blocked permanently. 

Restoring blockers in their Self is remedy for  removing blockages of eternal streams..

When War is inevitable ! Restoring ourselves in Self before war, is remedy to avoid ill effects of war ! 

Blockages should be removed smoothly without harming anybody. 

Restoration to self should be done smoothly without harming anybody. 

SSM & SKY techniques helps to achieve these smooth transitions.

First of all, you have to restore your mind to correct Self.

Then, intellect, body and soul will be restored at their correct Self easily.






यु कुत्ते के मालिक लिए आसमाँनी गजल !


यू कुत्ते ! छोड़ रहे हैं आप .....
पिला के रूरू !

उनका वीडियो भाषण....... देख के.....
मैं क्या करूं ?.....
..........................
यूं कुत्ते.... ॥

मैं ...............
क्या करूं ?................................................!!१!!

यू कुतियाँ छोड़ रहे हैं आप ....
पिला के रूबरू !

उनका ए-आय अवतार......... देख के......
मैं क्या करूं ?..........
..................
यूं कुत्ते.... ॥

मैं ..............
क्या करूं ?................................................!!२!!

यु कटोरी, व्ही कटोरी के डुनट ॥ 
तेरा स्क्रु मैं कैसे फिट करूँ ? 

मस्तकस्तुरी के मस्क ॥
तेरे खुद का पता, तुझे मैं कैसे बताऊँ ? 

यूं कुत्ते.... ॥

मैं ..............
क्या करूं ?................................................!!३!!

मेरे सवालों का जवाब,
तेरी रेकॉरडेड बॅटरी डॉल नहीं देती !

यूं कुत्ते.... ॥

मैं ..............
क्या करूं ?................................................!!४!!



PERPETUAL MOTION MACHINE OF YOUR LIFE !


Your life, given by creator, is like this machine, which has ability to perform, within time period allowed.

 


PERPETUAL MOTION MACHINE MOTOR MODEL OF LIFE  (DIAGRAM REF : SANATAN SHREE YANTRA THEORY)


It is nothing but, diagram of your perpetual life machine. Your bodily life, is like life of this machine. and the products created, and output delivered, and performance made, by this machine, will be judged, for your next bodily life. This is what, the statement of thesis is , which I am bringing forth with explanation. Let us understand this concept by understanding mechanism of operation, maintenance and repairing of a engineering machine used in day-to-day life.

Machine is being operated with the help of fuel provided from the upper inlet port.

The left side inlet port of this machine is taking rotten and rough inputs to be processed through this machine.

Now, the challenge is, this machine should perform, to make raw input into, sweet and ripen output, and the Rotten input into value added output. This sweet ripen and value added output of machine, will be delivered, through right hand side output port. and complete processing will be done inside the machine.
The machine having a powerful circular gear inside vacuum chamber which process this input by taking power from upper source as a fuel. The bottom port removes the indigestible waste and it will be sent to recycle.

Every machine has certain sources of power or fuel which you can utilise or hybrid choices to be used. like; electricity, petrol, diesel, air, spirit etc. There are maybe many maintenance sources available, to keep this motor machine performing well, in the duty time. This maybe vacuum cleaning, oiling, greecing, air cleaning, fire cleaning and so on. It is now your choice, how to keep machine clean as well as in good performing condition. So again, your wisdom, your brain ability, your decision making capacity, your own study, your own experience, matters a lot.

The flower shape in machine is a gear, which has ability to perform i.e. work. More gears means more work capacity.

The star made from two opposite triangles is energy fuel storage i.e. battery. More triangles means more power storage capacity.

Suppose being a noise motor having no prior experience wants to be installed in a system and wants to earn the repo and own identity in the system. In that case, if this motor getting installed into a big system, how the motor get connected with other system variables and components is partially own choice and partial compulsion of the system in which it's getting installed.

Motor should remember that, In the system, there are already installed huge motors than us. So while meeting with such big motors, we should make our motor dormant and allow big motor to be dominant, so that, we get in the best pay of the system.


तुमच्या आयुष्यातील शाश्वत गती यंत्र ! शाश्वत गती यंत्र मोटर मॉडेल ऑफ लाइफ (आकृती संदर्भ: सनातन श्री यंत्र सिद्धांत)

निर्मात्याने दिलेले तुमचे जीवन हे या यंत्रासारखे आहे, ज्यामध्ये दिलेल्या वेळेत कामगिरी करण्याची क्षमता आहे. हे तुमच्या शाश्वत जीवन यंत्राच्या आकृतीशिवाय दुसरे काहीही नाही. 

तुमचे शारीरिक जीवन हे या यंत्राच्या जीवनासारखे आहे. आणि या यंत्राद्वारे तयार केलेली उत्पादने, वितरित केलेले आउटपुट आणि कामगिरी तुमच्या पुढील शारीरिक जीवनासाठी तपासली जाईल. प्रबंधाचे विधान हेच ​​आहे, जे मी स्पष्टीकरणासह पुढे आणत आहे. 


दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी यंत्राच्या ऑपरेशन, देखभाल आणि दुरुस्तीची यंत्रणा समजून घेऊन आपण ही संकल्पना समजून घेऊया.

वरच्या इनलेट पोर्टमधून पुरवल्या जाणाऱ्या इंधनाच्या मदतीने मशीन चालवली जात आहे. या यंत्राचा डाव्या बाजूचा इनलेट पोर्ट या यंत्राद्वारे प्रक्रिया करण्यासाठी कुजलेले आणि खडबडीत इनपुट घेत आहे.

आता, आव्हान असे आहे की, या मशीनने कच्चे इनपुट गोड आणि पिकवण्याचे उत्पादन तयार करण्यासाठी आणि रॉटन इनपुट मूल्यवर्धित उत्पादनात बनवण्यासाठी कामगिरी करावी. मशीनचे हे गोड पिकवण्याचे आणि मूल्यवर्धित उत्पादन उजव्या बाजूच्या आउटपुट पोर्टद्वारे वितरित केले जाईल. आणि संपूर्ण प्रक्रिया मशीनच्या आत केली जाईल.

व्हॅक्यूम चेंबरमध्ये एक शक्तिशाली वर्तुळाकार गियर असलेली मशीन जी वरच्या स्त्रोताकडून इंधन म्हणून वीज घेऊन या इनपुटवर प्रक्रिया करते. खालचा पोर्ट अपचन न होणारा कचरा काढून टाकतो आणि तो पुनर्वापरासाठी पाठवला जाईल. प्रत्येक मशीनमध्ये काही विशिष्ट उर्जा किंवा इंधन स्रोत असतात जे तुम्ही वापरू शकता किंवा वापरण्यासाठी हायब्रिड पर्याय असतात. जसे की; वीज, पेट्रोल, डिझेल, हवा, स्पिरिट इ. ड्युटी वेळेत या मोटर मशीनला चांगले काम करण्यासाठी अनेक देखभाल स्रोत उपलब्ध असतील. हे कदाचित व्हॅक्यूम क्लीनिंग, ऑइलिंग, ग्रीसिंग, एअर क्लीनिंग, फायर क्लीनिंग इत्यादी. आता तुमची निवड आहे की मशीन स्वच्छ आणि चांगल्या कामगिरीच्या स्थितीत कशी ठेवायची. तर पुन्हा, तुमची बुद्धी, तुमची मेंदूची क्षमता, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमचा स्वतःचा अभ्यास, तुमचा स्वतःचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे.

समजा, एक नॉइज मोटर असल्याने, त्याला कोणताही पूर्व अनुभव नसताना, एखाद्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करायचे आहे आणि त्याला सिस्टममध्ये रिपो आणि स्वतःची ओळख मिळवायची आहे. अशा परिस्थितीत, जर ही मोटर मोठ्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल केली जात असेल, तर ती मोटर इतर सिस्टीम व्हेरिअबल्स आणि घटकांशी कशी जोडली जाते हे अंशतः स्वतःची निवड आणि ती ज्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल केली जात आहे त्याची आंशिक सक्ती आहे.

मशीनमधील फुलांचा आकार एक गियर आहे, ज्यामध्ये काम करण्याची क्षमता असते. अधिक गियर म्हणजे अधिक कार्य क्षमता.

दोन विरुद्ध त्रिकोणांपासून बनवलेला तारा म्हणजे ऊर्जा इंधन साठवणूक म्हणजेच बॅटरी. अधिक त्रिकोण म्हणजे अधिक वीज साठवणूक क्षमता.

मोटरने हे लक्षात ठेवले पाहिजे की, सिस्टममध्ये, आपल्यापेक्षा आधीच मोठ्या मोटर्स बसवल्या आहेत. म्हणून अशा मोठ्या मोटर्सशी सामना करताना, मोठ्या मोटर्सशी भेटीपुरता आपण आपल्या मोटरला निष्क्रिय केले पाहिजे आणि मोठ्या मोटरला वर्चस्व गाजवू दिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला सिस्टमचा सर्वोत्तम फायदा मिळेल.



श्री शैल्य !



श्री शैल्य म्हणजे काय ?
हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

श्री म्हणजे, शरीर !
शल्य म्हणजे, दुःख !

शरीर आले की, शरीराबरोबर येणाऱ्या शरीराच्या गरजा, शरीराची रोग निवृत्ती करणे, शरीराची क्लिनिंग करणे, शरीरात अन्न भरणं. इ. इ. देखील त्यासोबत येते.

एखादं इंजिन बनवलं की, त्याला मेंटेन पण करावे लागतं. खराब झालं तर रिपेरीला पण पाठवाव लागतं. बंद पडलं तर त्याचं पुर्ननिर्माण करावं लागतं. तसंच हे शरीराचं असतं. आणि हेच शरीर बनविणाऱ्याचे शल्य आहे.

शरीर अनेक प्रकारचे असतात. जसे प्राणमय शरीर,  मनोमय, बुद्धीमय अन्नमय, संस्कारमय, आनंदमय, स्पिरिटमय शरीर इत्यादी. इत्यादी. आणि प्रत्येक शरीराला आपण जर एखादे मशीन किंवा एखादी कंटेनर जर समजले. तर त्याची काहीतरी एक विशिष्ट एक्सपायरी डेट असते.

शरीराला प्रवाह लागतो. मशीनमध्ये प्रवाह असला, इलेक्ट्रिसिटी असली, तर मशीन चालू आहे, असं आपण म्हणतो. नाहीतर मशीनमध्ये फॉल्ट झाला किंवा मशीन सिझ झाले, असं आपण म्हणत असतो. आणि मग परत त्या मशीनला चालू करण्याच्या प्रक्रिया, रिपेअर करण्याच्या प्रक्रिया सुरू होतात.

दत्तगुरु हे स्वतः मशीन बनवत असले, किंवा त्यांचे शरीर स्वतःच एक मशीन असलं, तरी ते देखील कंटाळत असतील ना ! मग ?

त्यामुळे आपण गुरुचरित्रात ऐकतो की, गुरु सर्वात शेवटी श्रीशैल्य ह्या गावी गेले. याचा अर्थ काय ? की, त्यांना हे शरीराचं शल्य शेवटपर्यंत लागून राहिलं. आणि हे शरीर गायब पण करता येत नाही. फक्त या शरीराच्या अनुरेणूंना स्पीड अप किंवा स्पीड डाऊन करता येतं. प्रकाशाच्या स्पीडपर्यंत त्यांचा स्पीड किंवा व्हायब्रेशन वाढवता येतं किंवा कमी करता येतं. आणि ह्याच शक्तीमुळे महावतार बाबाजी अचानक प्रगट होतात आणि गायब होतात. म्हणजे, त्या शरीराला स्पीड आलेला आहे. परंतु आपण असे म्हणू शकत नाही की, ते शरीर नष्ट होऊन गेले ! म्हणजे काय ? शेवटी हे श्रीशैल्य आहे ! कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, आपल्या अनेक अनेक जीवनाच्या कथा अनुभव झाल्यावर हे शल्य लक्षात येऊ लागते. आपले गुरुजी जरी सतत आपण सर्व एकच आहोत, एकाच परमात्म्याचे लेकरे आहोत. आपला आत्मा एकच आहे. असे म्हणत असले तरी ' तेरे मेरे बीच में, कैसा है, ये बंधन, अनजाना ? ' असा अनुभव किंवा विचार मनात कधीतरी येतोच. हे देखील एक शल्यच नाही का ? 

मॅट्रिक्समध्ये सगळे एकमेकांवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने डिपेंडंट असतात. मग तो संन्यासी का असेना. जो स्वतःला वेगळं ठेवून आत्मनिर्भर म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्याचं पोट मारून ठेवतात. कधी ओठ मारून ठेवतात. तर कधी बोट मारून ठेवतात. असा तमाशा आहे. त्यामुळे, ' झूट बोल, पण नीट बोल.', ' जो चाटूचमचा, तो असे आमचा ! ', ' आमचे बनुन ऱ्हाय आणि साय मख्खन खाय ! ' असा सरळधोट उपद्देश समाजातील वडीलधारी लोक आपल्या पोरापोरींना देतांना दिसतात.

मनुष्य जीवाला जगण्यासाठी, अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी चलन कमवावे लागते. जनावरांना नाही कमवावे लागत. त्यामुळे, धंदा असो, नोकरी असो, राजकारण असो, स्पोर्टस असो, पूजापानी असो, किर्तन, वादन गायन, नृत्य नाटक, मनोरंजन, हॉटेल, मॉटेल, भेळभोजन असो किंवा कोणतेही उत्पन्न मिळविण्याचे छुपे साधन असो ! मनुष्य जीवांच्या सिस्टीम्स तयार झालेल्या असतात. 
 
॥ गंगम् सब नंगम् ॥ 

॥ संघम् धंदम् ॥ 

॥ संघम धरम् ॥ एकला अधरम् ॥ 

कोणत्याही टोळकीमध्ये, कळपामध्ये, चेम्बर मेंबर ग्रुपमध्ये, समाजात, टिममध्ये, परिवारात, संघामध्ये, सिस्टिम मध्ये सुखासुखी सामिल न होणाऱ्या व त्यातील घाण बघणाऱ्या व्यक्तीला, माईंडफुल नसलेला, विसडम नसलेला, चतुर नसलेला, बॉडी कॉन्शिअस नसलेला, माईंडलेस, इमोशनलेस,  भोळा किंवा मुर्ख मानले जाते. अधर्मी मानले जाते. अश्या एकलकोंड्या व्यक्तीचा छळ केला जातो. कोणी गोड बोलून छळ करते, तर कोणी कडू तिखट तुरट बोलून छळ करते. त्याला शक्तीहीन, धनहीन करून त्याच्याशी उघडउघड धोका केला जातो. असा आतापर्यंतचा इतिहास आहे.

विठ्ठल : या शब्दात एकापेक्षा जास्त '  ' अक्षर एकत्र आलेले आहेत. '  ' हे अक्षर पावर संदर्भात आहे.
एकापेक्षा जास्त पावरकॉन्शियस पावरफुललोक एकत्र आले, तर त्यापासून पावर हॅण्डलिंग सिस्टीम तयार होते.

दत्त : या शब्दात एकापेक्षा जास्त '  ' अक्षर एकत्र आलेले आहेत. '  ' हे अक्षर सोलकॉन्शियसनेस संदर्भात आहे.
एकापेक्षा जास्त सोलकॉन्शियस सोलीलोक एकत्र आले, तर नॉलेज हॅण्डलिंग सिस्टीम तयार होते.

अन्न : या शब्दात एकापेक्षा जास्त '  ' अक्षर एकत्र आलेले आहेत. '  ' हे अक्षर बॉडीकॉन्शियसनेस संदर्भात आहे.
एकापेक्षा जास्त बॉडीकॉन्शियस फुडीलोक एकत्र आले, तर फूड हॅण्डलिंग सिस्टीम तयार होते.

चिरंजीव हनुमंताचा अवतार असलेले, समर्थ रामदास स्वामी, आपल्या मनाच्या श्लोकात म्हणतात की, ' देहधारणेचे महादुःख आहे. महा दुःख ते नाम घेता न राहे ! ' अशाप्रकारे त्यांनी देह धारणेचे दुःख म्हणजेच, श्री शैल्य प्रगट देखील केले आणि त्यासोबत त्यांनी त्यावर शोधलेला उपाय म्हणजे, रामनाम जप हा उपाय देखील त्यांनी समाजाला शेअर केला.

अनेक चमत्कारिक बाबांचे, अनेक चमत्कारिक गुरूंचे चरित्रे वाचून आणि त्यांच्याविषयी गप्पा करून, माणसाला फँटसी फील होते. पण प्रत्यक्षात, व्यवहारात, तो जे अनुभव घेत जगतो, आत्मनिर्भर होण्याचा जेव्हा तो प्रयत्न करायला लागतो, तेव्हा ते चरित्र चमत्काराचे राहत नाही. आणि जरी चमत्कार झालेले असले, तरी त्या चमत्कारांमध्ये लहानपणीसारखा किंवा तरुणपणीसारखा रस राहत नाही. आनंद मिळत नाही. ज्याला आपण चमत्कार समजत होतो ते ॲक्युअली एनर्जी सकींग ॲबिलीटी आणि एनर्जी पंपींग स्टॅमिनाचा भाग होता. डिफेन्स सिस्टिमचा भाग होता. किंवा ॲक्शन ट्रिगरींग सिस्टिमचा भाग होता. असे आपल्याला लक्षात येते. आणि शेवटी कॉमनसेन्स बाबांनीच योग्य सांगितले होते. असा निष्कर्ष काढला जातो. तेव्हा सर्व बाबा करून झाल्यानंतर, ' कॉमनसेन्स बाबाजी की जय ' असे बुढ़ेलोक म्हणू लागतात.





सेल्फ डायग्नोसिस !


प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचे सेल्फ डायग्नोसिस करता येणे. हे एक महत्त्वाचे व सुशिक्षितपणाचे लक्षण आहे.

जरी तुम्ही आजारी असाल. तरी कोणत्या डॉक्टरकडे जायचे ? याची शहानिशा स्वतःहून तुम्हाला करता आले पाहिजे. तुम्हाला नक्की काय होत आहे ? याची शहानिशा तुम्हाला करता आली पाहिजे. तुमचे डोळे दुखत आहेत, तुम्हाला सर्दी झाली आहे, तुमचे नाक चोंदलेले आहे, की तुम्हाला बद्धकोष्ठता झाली आहे, तुमचे डोके दुखत आहे का ? तुमच्या नसा दुखत आहेत का ? तुमचे मसल दुखत आहेत का ? तुम्हाला श्वास घ्यायला अडचण होत आहे का ? की तुम्हाला जेवताना त्रास होत आहे ? तुम्हाला ऐकू कमी येत आहे, की तुम्हाला हालचाल करण्यामध्ये त्रास होत आहे ? तुम्हाला मानसिक थकवा जाणवत आहे, की तुम्हाला शारीरिक थकवा जाणवत आहे ? तुम्हाला निद्रानाश झालेला आहे, की तुम्हाला भूक लागत नाही ? या अशा स्वतःच्या शरीराबद्दलच्या सर्व गोष्टी आपल्याला स्वतःहून डायग्नोसिस करता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपण कोणत्या डॉक्टरकडे जायचे ? डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचे, की सर्दीच्या डॉक्टरकडे जायचे ? का हाडाच्या डॉक्टरकडे जायचे ? की त्वचेच्या डॉक्टरकडे जायचे ? हे ठरवू शकतो. आणि तिथे जाऊन त्याला आपल्याला काय होत आहे ? हे सांगावेच लागणार आहे. व त्यासाठी आपल्याला सेल्फ डायग्नोसिस केलेले असणे आवश्यक आहे.

तुम्हाला मानसिक विकार झालेला आहे, असे जर कोणी तुम्हाला सांगेल. तर तुम्ही त्याला असे विचारू शकतात की, कोणत्या प्रकारच्या मानसिक विकाराबद्दल तू बोलत आहेस ? डिप्रेशन झाले आहे का? काम वाढला आहे का ? क्रोध वाढला आहे का ? जेलसी वाढली आहे का ? मोह वाढला आहे का ? अहंकार वाढला आहे का ? चिडचिडपणा वाढला आहे का ? रडका एटीट्यूड वाढला आहे का ? दुसऱ्याला छेडण्याची टेंडन्सी वाढली आहे का ? कोणी ऐकत नसतांना देखील त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि बडबड करण्याची टेंडन्सी वाढली आहे का ? प्रश्न विचारण्याची टेंडन्सी वाढली आहे का ? पैसे कमावण्याची क्षमता कमी झाली आहे का ? माणसांना ओळखण्याची क्षमता कमी झाली आहे का ? दुष्टांविषयी रोष निर्माण झाल्यामुळे मनात मानसिक क्लेश निर्माण होत आहे का? अशा अनेक विविध प्रश्नांच्या सरबत्ती आपण सेल्फ डायग्नोसिस करतांना जर स्वतःशीच केल्या तर, आपल्याला आपल्या बॉडीचे जसे आपण डायग्नोसीस करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाचे डायग्नोसिस देखील करू शकतो. व त्याप्रमाणे त्यासाठी योग्य ते उपचार घेण्याची सोय शोधू शकतो किंवा तसे उपयुक्त उपचार देणारा स्पेशालिस्ट शोधू शकतो.

नसनाड्या ब्लॉक झाल्यामुळे, विश्राम कमी झाल्यामुळे, बौद्धिक क्षमता कमी झाल्यामुळे, विकार आणि रोग बळावतात. व त्यासोबत सेल्फ डायग्नोसिस करण्याची क्षमता कमी होत जाते.

ज्याला सेल्फ डायग्नोसिस देखील करता येत नाही, तो इतरांचे काय डायग्नोसिस करणार ? त्यामुळे, त्याला चांगले वाईट ओळखता येत नाही. स्वतःबद्दलचे निर्णय त्याला स्वतःहून घेता न आल्यामुळे, साध्या साध्या गोष्टींसाठी देखील, तो अनेक लोकांचे मते विचारतो. अनेक लोकांशी कन्सल्टेशन घेतो. व त्यामुळे तो अधिकाधिक खर्चात पडत जातो. व त्याचे मन भ्रमित होत जाते. कारण, एका स्वतंत्र युनिक व स्वतः च्या बॉडीशी अनुकूल व स्वतः च्या आत्म्याशी प्रामाणिक असलेल्या निर्णयापर्यंत तो व्यक्ती पोहोचू शकत नाही. आजकाल ज्यांना आपण पॅरेंट म्हणतो, पालक म्हणतो, त्यांची ही जर कंडिशन असेल, तर त्यांच्या मुलांची कशी बरं वाईट कंडिशन असेल ! याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

पूर्वीच्या काळी, गुरुगृही गेलेल्या शिष्याला, सर्वप्रथम सेल्फ डायग्नोसिस शिकवले जायचे. व सेल्फ डायग्नोसिस करण्यासाठी स्वतःची बॉडी आणि स्वतःचे मन याचे थरो नॉलेज त्यांना दिले जायचे. आणि केवळ थेरॉटिकलच नॉलेज न देता, त्यांच्याकडून अनेक विविध क्रिया करून घेतल्या जायच्या व अनेक विविध क्रिया शिकवल्या जायच्या. जेणेकरून ते स्वतःच्या मनमस्तिष्क बॅलन्स, हार्मोनाईजड् आणि शरीराला तनदुरुस्त ठेवू शकत असत.
आजकाल ह्या प्रकारचे शिक्षण, बोर्डाच्या शाळांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये मिळत नसल्यामुळे, मोठमोठ्या डिग्र्या, पदव्या घेतलेले लोकदेखील बाहेर नोकऱ्या शोधणारे, आत्मनिर्भर नसलेले, छलकपटी, विषयविकारी आणि विचित्र कॅरेक्टरचे, व्यसनी,  हरामखोर ॲटीट्युड किंवा निराशावादी ॲटीट्युड असलेले आढळून येतात.

स्वतःलाच स्वतःचे आत्मनिरीक्षण, आत्मपरिक्षण व स्वसंशोधन करता यावे, यासाठी सेल्फ अवेअरनेस असणे, किंवा याबाबतचे मुलभूत ज्ञान, सर्वांना राष्ट्रातील सर्व शैक्षणिक सत्रात तसेच प्रत्येक प्राथमिक अभ्यासक्रमात दिले जाणे, अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रातील व्यक्ती आत्मनिर्भर बनण्याची ती मुलभूत पहिली पायरी आहे.


तातचे तेज !


स्वयंपाक घरातील भांडे किंवा तपेले हे जसे एक कंटेनर आहे. तसे, आंतरीक आणि बाहयजगतात अनेक प्रकारचे दृश्य आणि अदृश्य कंटेनरर्स आहेत. 

मनुष्य शरीर हे ' बॉडी कॉन्शिअसनेस आणि सोल कॉन्शिअसनेस ' असे दोन्ही प्रकारचे कॉन्शिअसनेस असलेले कंटेनर आहे. त्यामुळे त्याला ' तन ' असे देखील म्हणतात.

' ' म्हणजे, कंटेनर !
आणि, ' ' म्हणजे, देखील कंटेनर !

परंतु, ' ' हे सोलकॉन्शियस कंटेनर आहे. आणि ' ' हे बॉडी कॉन्शियस कंटेनर आहे.

' बॉडीकॉन्शियस कंटेनर ' आपली ऊर्जा मुक्तपणे रिलीज होऊ देत नाही. त्याला बांधून ठेवते. ऊर्जेला, शक्तीला बांधून ठेवते. धरून ठेवते. म्हणून, ते ' बॉडी कॉन्शियस कंटेनर ' आहे.

परंतु, ' ' हे ' सोलकॉन्शियस कंटेनर ' असल्यामुळे, आपली ऊर्जा मुक्तपणे रिलीज होऊ देते. वडिलांना ' तात ' असे म्हणतात. कारण, खरे वडील हे पूर्ण ' सोलकॉन्शियस ' असतात. आणि त्यांनी रिलीज केलेली ऊर्जा, शक्ती म्हणजे, ' तेज ' याचा प्रजेतील ' बॉडी कॉन्शियस ' लोक उपभोग घेतात.

' बॉडी कॉन्शिअसनेस ' टिकवून ठेवण्यासाठी कंटेनरकडे इंटेलिजेन्स, विसडम अधीक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते आणि ' सोल कॉन्शिअसनेस ' टिकवून ठेवण्यासाठी कंटेनरकडे सर्वप्रकारची शुद्धता, पवित्रता, स्वच्छता अधीक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते.

' ' ही ' पावर टु फर्टीलाईज ' आहे !

' ' म्हणजे, ' आंतरिक पवित्रता ' आहे !

' ' ही ' बाह्य पवित्रता ' आहे !

' मा ' म्हणजे, फर्टाईल बाह्यपवित्रता !

' ' ही माईंडफुल बाह्य पवित्रता आहे !

' ' हे बॉडी कॉन्शिअस कंटेनर आहे !

' ऑन ' म्हणजे, माईंडफुल बाह्य पवित्रता असलेले बॉडी कॉन्शिअस कंटेनर !

' मॉन ' किंवा ' माँ ' म्हणजे, माईंडफुल बाह्यपवित्रता असलेले, फर्टाईल बॉडी कॉन्शिअस कंटेनर !

' मान ' किंवा ' मां ' म्हणजे, बाह्यपवित्रता असलेले, फर्टाईल बॉडी कॉन्शिअस कंटेनर !

' ' म्हणजे, हॅण्डल करणे !

' ' हे बॉडी कॉन्शिअस कंटेनर आहे !

' नु ' म्हणजे, असोशिएट ऑफ बॉडी कॉन्शिअस कंटेनर !

' नुमान ' म्हणजे, दुसऱ्या एखाद्या बॉडीकॉन्शिअस कंटेनरला असोशिएट झालेले, बाह्यपवित्रता असलेले, फर्टाईल बॉडी कॉन्शिअस कंटेनर !

' हनुमान ' म्हणजे, दुसऱ्या एखाद्या बॉडीकॉन्शिअस कंटेनरला असोशिएट झालेले, बाह्यपवित्रता असलेले, ' फर्टाईल बॉडीकॉन्शिअस कंटेनर ' हॅण्डल करणारी शक्ती !

' तत ' ही पितृशक्ती आहे. तर, ' हरी ' ही मातृशक्ती आहे.

मातृशक्ती ही ' अउम ' शी संबंधित आहे. तर, पितृशक्ती ही ' सत ' शी संबंधित आहे.

मातृशक्ती हरीशक्ती आहे.
मातृशक्ती म्हणजे, ' हरीशक्ती ' ही आंतरिक पवित्रतेला असोसिएट असलेली फर्टाईल पावर आहे. त्यामुळे, ' हरी ओम ' असे म्हणतात.

' ' हे परमात्म्याचे संबोधन आहे.
' सत ' हे परमात्म्याबद्दलचे सोल कॉन्शीअसनेस असलेले कंटेनर आहे.

पितृशक्ती ' सतशक्ती ' आहे.
पितृशक्ती म्हणजे, ' सतशक्ती ' ही परमात्म्याबद्दलचे सोलकॉन्शीअसनेस असलेली शक्ती आहे. त्यामुळे, ' तत सत ' असे म्हणतात.

मातापिता हे दोन्हीही सोलकॉन्शिअस बाह्य कंटेनरच्या संदर्भातील शब्द आहेत. एकात फर्टाईल पावर  अधिक प्रमाणात आहे आणि एकात ध्यान ऊर्जा  अधिक प्रमाणात आहे. 

हाँग म्हणजे, सर्वप्रथम स्वतःचे अंग हॅण्डल करणे. 
सोहम म्हणजे, मी परमात्म्याची हॅण्डलिंग पावर आहे असे क्लेम करणे.

जोपर्यंत आपल्याला स्वतःच्याच अंगाला नीट हॅण्डल करता येत नाही, तोपर्यंत मी परमात्म्याची हॅण्डलिंग पावर आहे असे बाह्यजगतात क्लेम करणे. हे मूर्खपणाचे आहे. सर्वप्रथम स्वतःच्या आंतरिक जगातावर एकांतवासात काम करणे जरूरी आहे. त्यानंतर बाह्यजगतात आपण चांगले परफॉर्म करू शकतो.






आमचे हे आहेत !



मोठमोठ्या लोकांचा समज आहे की, आपण फक्त नाचायचं, कुदायचं, एकमेकांवर आरडाओरडा करायचं, खायचं आणि हागायचं ! 

आणि, 


हे आहेत ! ................................दरवेळी.... आपली धुऊन द्यायला !

तुमच्या मते, 
हा असा अप्रोच कितपत योग्य आहे ?
आपण फक्त खायचं आणि हागायचं ! हे आहेत, आपली धुऊन द्यायला ! कारण, त्यांना वाटतं, किंवा सांगितले जाते की, आपण स्वतः काही योगदान देण्याची गरजच नाही.
जर हाच अप्रोच, आपल्या भारतात राहिला, तर भारत घाण करणारे बेजबाबदार फुकटचंद लोकच जास्तच वाढतील !  की नाही वाढणार ? कृपया आपले मत नोंदवा !

उद्योग हॅण्डलिंग !


आत्मनिर्भर उद्योग कसा हँडल केला जातो ?


आत्मनिर्भर उद्योग कसा हँडल केला जातो ? याबाबत आपण थोडे ऑब्झर्वेशन जर केले. तर बरेच काही लक्षात येऊ शकते. 

उद्योग उपयोगी तेव्हाच असतो, जेव्हा त्या उद्योगांमध्ये दम असतो. प्राण असतो. ऑक्सिजन असतो. 

जीवन जगण्यास अनुकूल अशी शक्ती असलेला प्राणवायू असतो. 

तेव्हाच त्या उद्योगात देखील प्राण टिकतो. आणि ज्या उद्योगात जीव आहे, त्याच उद्योगाचा भरभराट होणार असतो. 

यावरून असा निष्कर्ष काढता येईल की, उद्योगांमध्ये प्राण असणे. अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नाहीतर तो उद्योग एक भंगारवाडा किंवा जुना सुना रिकामा किल्ला राहून जाईल ! 

कुरण नाही, हरियाली नाही, चारा नाही. गाई नाही. म्हशी नाही.. दूध नाही. तर पेढेही नाहीत. अशा परिस्थितीत हलवा करणाऱ्यांचा धंदा होईल तरी का? जर अन्न नाही, पीक पाणी नाही, प्रॉडक्ट चे उत्पादन नाही. तर त्यांच्या वाहतूक करणाऱ्या लॉजिस्टिक सिस्टिमचा धंदा होईल का? त्यांच्या शक्तीचा अशा ठिकाणी काही उपयोग आहे का ? डोंगरावर मुबलक संजिवनीच उगलेली नाही. तर डोंगर पोखरून किंवा डोंगर हालवून उपयोग आहे का ?

समजा, तुमचा उद्योग हा एक ऑक्सीजनयुक्त पाणी असलेली काचेची बाटली आहे. पाणी भरलेली, जीवन भरलेली काचेची बाटली आहे. 

या बाटलीचे ढक्कन कधी बंद ठेवावे ? आणि कधी उघडावे ? याला, उद्योग हॅण्डलिंग करायचे कसबीकौशल्य आपण मानूयात. 

तर मला सांगा, की, 

खालीलपैकी कोणत्या केसमध्ये तुम्ही बाटलीला ढक्कन लावून ठेवणे एक महत्त्वाचे हॅण्डलिंग कार्य समजाल ?

Case1:


Case2:



तुमच्या बिझीनेसमध्ये प्राण आहे का ?


बिजनेस ही केवळ एक इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम आहे. एक किल्ला आहे. एक बाटली आहे ! परंतु जोपर्यंत त्याच्यामध्ये जीवन नाही. प्राण नाही. तोपर्यंत त्याला काही किंमत आहे का ? 



नाही ! 

केवळ इन्फ्रास्ट्रक्चर असणे, म्हणजे, बिजनेस झाला, असे नाही. 

हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात येणे गरजेचे आहे.


तुमच्या बिझीनेसमध्ये नारायण आहे का ?


ना म्हणजे, बाह्यशरीर ! 

आयन म्हणजे, येजा करणे !

' उत्तरायण व दक्षिणायन ' हे सुर्यांचे उत्तर व दक्षिण दिशेकडून ये-जा करणे आहे. ' रामायण ' हे रामाचे ये-जा करणे आहे. त्याप्रमाणे, ' नारायण ' म्हणजे, मानवी शरीरांचे ये-जा करणे ! 

जीवंत मानवी शरीर हे प्राणवायूयुक्त जीवनाने भरलेले असते. जोपर्यंत सिस्टीममध्ये जीवंत मानवी शरीरे ये-जा करीत नाही. तोपर्यंत सिस्टिममधिल दळणवळण बंदच राहते. दळणवळण जर बंदच राहीले, तर मालवाहू व्यापारी चलनाचे चलनवलन बंद होऊ शकते. मग प्रवासी वाहतुकीचा, माल वाहतुकीचा बिझीनेस कसा होणार ?


मनोरंजन हा एक दुय्यम प्रतीचा धंदा आहे !


एंटरटेनमेंट म्हणजे, मनोरंजन हा एक दुय्यम प्रतीचा धंदा आहे. कारण की, लोकांकडे स्थैर्यच नसेल, चलनवलनच नसेल, धंदा पाणीच नसेल, पैसाच नसेल, पिक पाणीच नीट होणार नसेल, तर कोणता येडा राजा आहे, जो राज्यात मनोरंजनाला प्राधान्य देईल ? 

मनोरंजनाची गरज तेव्हा असते, जेव्हा माणूस मेहनतीचे काम करून, थकून, जेव्हा योग्य आहार-विहार करून, जेव्हा त्याला अतिरिक्त वेळ उपलब्ध होतो, तेव्हा कौटुंबिक एकत्रिकरण आणि स्वास्थ्यासाठी, तो मनोरंजन या टूलचा उपयोग करून घेऊ शकतो. 

परंतु त्यासाठी त्याच्याकडे स्थैर्य असणे, रेग्युलर उत्पन्न असणे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य परिपूर्ण असणे, आवश्यक असते. 

जर मनोरंजनाच्या माध्यमातून त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत असेल, तर ते मनोरंजन थर्ड क्वालिटीचा बिजनेस मानावा लागेल. ज्याला एक सक्षम राजा कधीही सपोर्ट करणार नाही.



वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

बोलाईच मटन !

कन्सेप्ट: बोलाईचं मटन !  धर्मशास्त्रात, आत्मज्ञान सांगण्याऱ्या गुरुला ' देव ' तर,  त्याच्या शरीराला ' देवी ' असे म्हटले गेल...

एकूण पृष्ठदृश्ये :